शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रेल्वे गेटवर बस धडकली, नवजीवन एक्सप्रेसचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:18 IST

स्वयंचलीत गटमुळे गोंधळ

ठळक मुद्देवाहतुकीची कोंडीगेटचे 40 हजाराचे नुकसान 

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - यावल येथून जळगावला येणारी एस.टी.बस सुरत रेल्वे लाईनच्या गेटवर धडकल्याने हे गेट तुटले व त्यामुळे तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली. या अपघातामुळे तब्बल पाऊण तास नवजीवन एक्सप्रेस सूरत रेल्वे गेट नजीक थांबली होती. याप्रकरणी बस चालक जगन्नाथ विश्वनाथ धनगर (वय 31, यावल आगार) यांच्याविरुध्द रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल करण्यात आला असून बस जप्त करण्यात आली आहे.दुहेरीकरणामुळे जादा वाहतूकजळगाव-सुरत या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण झाल्याने या मार्गावर रेल्वेच्या गाडय़ांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेट बंद होण्याचेही प्रमाण वाढले, त्याचा परिणाम म्हणून रेल्वे गेटच्या दोन्ही बाजुंनी वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. त्यातच येथे आता जुने गेट काढून नवीन स्वयंचलित गेट बसविण्यात आले आहे. हे गेट इलेक्ट्रानिक बटन दाबल्यावर उघडते व बंदही होते. दोन्ही गेट एकाच वेळी चालू-बंद होण्याऐवजी प्रारंभी एक गेट उघडते तर दुसरे बंद असते. त्याला उघडायला वेळ लागतो. पहिले गेट उघडताच वाहने थेट मार्गाला लागतात व लगेच पुढे गेट बंद असल्यामुळे रुळावरच थांबून राहतात. त्याच्यात एखादे वाहन वेगात थेट गेटवर धडकते. तसाच प्रकार गुरुवारी सकाळी झाला.गेटचे 40 हजाराचे नुकसान बसच्या धडकेत गेट तुटल्यामुळे त्याचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे रेल्वे कर्मचारी व एस.टी.कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादात दोन्हीकडील वाहतूक प्रचंड खोळंबली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी व सहका:यांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेतली. चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करुन भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता सायंकाळी त्याची जामीनावर सुटका झाली. दीड कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगाया अपघातामुळे शिवाजी नगर व एसएमआयटी परिसरात दीड कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे सुरक्षा बलाने साडे बारा वाजेर्पयत कसरत करुन ही वाहतूक सुरळीत केली.तीन तास या भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्रीही आठ वाजता या गेटवर रिक्षा धडकली होती. त्यात रिक्षाचेच काच फुटून नुकसान झाले.