शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

‘अच्छे दिन’च्या नावावर तीन वर्षात जनतेच्या तोंडाला पुसली पाने

By admin | Updated: May 27, 2017 12:39 IST

काँग्रेसचा आरोप : जिल्हाधिका:यांना निवेदन

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.27 - मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असली तरी या काळात  सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहे. पेट्रोल दरवाढ, महागाई, शेतकरी आत्महत्या या बाबत सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप करीत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. 
राज्य सरकारने दुष्काळ कर म्हणून पेट्रोलवर या पूर्वीच 6 रुपये अधिभार लावला आहे. दुष्काळ संपला तरी तो कायम आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा 3 रुपयांचा व आता पुन्हा 2 रुपये अधिकचा अधिभार लावला आहे. जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी झाले तरी सरकार जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सोबतच मुद्रांक शुल्कात वाढ करून जनतेच्या अडचणीत भर टाकल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी,  जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. अजरुन भंगाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.