शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नंदुरबार जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक केंद्र कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 12:55 IST

कजर्माफीचे अर्ज : हजाराच्या आतच दाखल झाले ऑनलाईन अजर्

ठळक मुद्देपती-प}ी आवश्यकदुर्गम भागात अडचणीजनजागृतीवर भर देणार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 6- कजर्माफी संदर्भात शेतक:यांना ऑनलाईन अर्ज अर्थात शपथपत्र भरून द्यायचे आहे. त्यासाठी 31 ऑगस्टर्पयत मुदत आहे. परंतु योग्य प्रसिद्धी, जनजागृती याचा अभाव असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास फारसा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात 39 महाईसेवा केंद्र, 60 पेक्षा अधीक ग्रामपंचायतीच्या आपले सरकार उपक्रमाअंतर्गत हे अर्ज भरले जात आहेत.      शासनाने शेतक:यांची कजर्माफी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत निकषात बसणा:या जिल्ह्यातील 35 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मात्र संबधित शेतक:यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी महाईसेवा केंद्राच्या 42 पैकी 39 केंद्रांवर तर आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींच्या 60 पेक्षा अधीक केंद्रावर ही सोय करण्यात आली आहे. महाईसेवा केंद्र वगळता आपले सरकारच्या केंद्रांवर विशेष दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटीचा मोठा अडसर येत आहे. जनजागृतीवर भरसध्या पीक विम्यासाठी प्रशासन आणि कृषी विभाग सरसावला आहे. आधी 31 जुलै मुदत होती. नंतर ती 5 ऑगस्ट करण्यात आली. त्यामुळे बिगर कजर्दार शेतक:यांना या योजनेत जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी आणि आपले दिलेले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग मेहनत घेत आहे. तरीही केवळ सात हजार बिगर कजर्दार शेतक:यांनीच पीक विमा काढल्याचे आकडेवारीनुसार समोर  येत आहे. पीक विम्याची 5   ऑगस्टची मुदत संपल्यानंतर कर्ज माफीच्या अर्जासाठी विशेष मोहिम आखली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.कर्ज माफीचा लाभ जास्तीत जास्त शेतक:यांना मिळावा यासाठी कृषी विभाग जनजागृती करणार आहे. त्यासाठी विशेष मोहिम देखील आखली जाणार आहे. तशा सुचना देखील जिल्हाधिका:यांनी दिलेल्या आहेत. पात्र शेतक:यांपैकी एकही शेतकरी यापासून वंचीत राहू नये असा उद्देश त्यामागे आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. गावोगावी मेळावे घेणे, स्थानिक कृषी कर्मचा:यांकडून माहिती देणे, प्रसंगी गावात दवंडी देणे आदी उपक्रमांचा त्यात समावेश राहणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.कजर्माफीचे अर्ज भरतांना कजर्दार शेतकरी व त्याची प}ी या दोघांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दोघांचे बायोमेट्रीक अंगठे घेतले जाणार आहेत. त्यानंतरच तो अर्ज स्विकारला जाणार आहे. ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईनचीही सुविधा असली तरी त्यासाठी मात्र पुढे आणखी प्रक्रिया राहणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरणेच सोयीस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागात अडचणी येण्याची शक्यता आहे. दुर्गम भागात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे अडचणी येतात. याशिवाय वीज नसणे, पावसामुळे शेतक:यांना संबधीत ठिकाणी जाण्यास अडचणी येणे, शेती कामांचे दिवस असतांना ते सोडून अर्ज दाखल करण्यासाठी पती-प}ी सोबत जाणे असे एक ना अनेक अडचणी सध्या शेतक:यांसमोर आहेत. त्यामुळे सध्यातरी फारसा प्रतिसाद नसल्याचेच चित्र आहे.