शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

बाजार बंद, पण सरकारी रेशन दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST

जळगाव : जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या काळात विशेष कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र तरी या ...

जळगाव : जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या काळात विशेष कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र तरी या काळात सरकारी रेशन दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या तीन दिवसांमध्ये ज्या दुकानांचे वाटप झालेले नव्हते त्यांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. तसेच जिल्हा पुरवठा विभागाने मार्च महिन्याचे वाटप पूर्ण केले असून आता एप्रिलच्या वाटपाची सुरुवात करण्यात आली आहे.

या जनता कर्फ्यूच्या काळात जळगाव जिल्हाभरात सर्वच बाजारपेठ, भाजी विक्री इतर सर्व व्यवसाय आणि व्यापार बंद करण्यात आला होता; मात्र असे असतानाच गरीब जनतेला अन्नधान्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतेच पत्र देऊन ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

यात जिल्ह्यात अंत्योदय योजनेत ३५ किलो धान्य तर पीएचएच कार्डधारकाला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. त्यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जाते.