शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भूसंपादनासाठी मनपात ‘टोळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:12 IST

उपमहापौरांची धक्कादायक माहिती

ठळक मुद्दे० प्रस्तावांची माहिती मागविली‘त्या’ टोळीचा पर्दाफाश करू

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागाने १० भूसंपादनाचे प्रस्ताव महासभेची परवानगी न घेताच पाठविल्यात सुनील महाजनांच्या आरोपात तथ्य असून, मनपात भूसंपादनाचे व्यवहार करण्यासाठी टोळी सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती उपमहापौर डॉ.अश्निन सोनवणे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणावर शुक्रवारी उपमहापौर सोनवणे यांनी नगररचना विभागाकडून या प्रकरणांची माहिती घेतली आहे.नगररचना विभागाने गेल्या दिड वर्षात १० भूसंपादनाचे विषय महासभेला न सांगताच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला होता.याबाबत शुक्रवारी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी नगररचना विभागातील अभियंता शकील शेख यांना आपल्या दालनात बोलावून घेत. या दहा प्रस्तावांची माहिती घेतली.तसेच हे सर्व दहा प्रस्ताव महासभेची परवानगी न घेताच पाठविल्याचे आढळून आले. त्यानंतर उपमहापौरांनी याबाबत दहा प्रस्तावांतील जमिनींची जागा, त्या जागा भूसंपादित करण्यासाठी लागणारी खर्चाची तरतूद याबाबतची माहिती घेतली.भूसंपादनाच्या प्रकरणात जर मनपाला आर्थिक नुकसान होत असेल तर हे प्रस्ताव महासभेकडून फेटाळले जातील अशी माहिती उपमहापौरांनी पत्रकारांशी बोलताना दिली.४गेल्या महिन्यात देखील महासभेसमोर मांडलेल्या भूसंपादनाच्या प्रस्तावात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचा प्रस्ताव फेटाळला होता.४मात्र, एवढे असूनही मनपाने पुन्हा १० प्रस्ताव महासभेला साधी विचारणाही न करता पाठविल्यामुळे भूसंपादनात मोठा घोळ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जी टोळी सक्रीय आहे. त्या टोळीचा पर्दाफाश लवकरच करण्यात येईल.४यासाठी लवकरच चौकशी समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी दिली.