शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

तीन वर्षानी खळखळला मन्याड कालवा

By admin | Updated: January 9, 2017 00:53 IST

शेतक:यात समाधान : रब्बीच्या पिकांना होणार फायदा, शेतांमध्ये आले कामांना उधाण

आडगाव, ता.चाळीसगाव : यंदा मन्याड धरण 100 टक्के भरल्याने अखेर तीन वर्षानी मन्याडचे कालवे आवर्तन सुटल्याने खळाळताना दिसत आहे.मन्याड  परिसर तीन वर्षापासून पाटाचे पाण्यापासून वंचित होता. लागोपाठ तनी वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देत 2013 नंतर  निसर्गाच्या कृपेने 2016 मध्ये ऑक्टोबर महिन्यात मन्याड धरण 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतक:यांच्या आशा  पल्लवित झाल्या. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, पशूपालक बेजार झाला होता.  निसर्गाने मात्र साथ दिल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवित झाल्या.असा वाहतो पाण्याचा प्रवाह मन्याड धरण 100 टक्के भरल्यावर रब्बी हंगामासाठी  त्याचा चांगला उपयोग होतो. खरीप पिकाने धोका दिल्यास रब्बी हंगाम तारतो हा आजपावेतोचा शेतक:यांचा अनुभव आहे. मन्याड धरणातून  पाणी सोडल्यावर त्याचे दोन भागात  विभाजन केले जाते. चारी क्र. 1 ते 6 याचा एक भाग व 6 ते 12 याचा दुसरा भाग. त्यामुळे प्रथम एका सेक्शनला पाणी सोडण्यात येते.   धरणावरील विसंबून असणा:या 22  पैकी 11 ते 12 खेडय़ांचा पहिला एक टप्पा व उर्वरित खेडय़ांचा दुसरा टप्पा.  अशा रितीने पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन केले जाते. यात सेक्शन 1 ते 6 साठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून  एस.बी. पाटील यांच्या अधिपत्याखाली काम होते तर दुस:या टप्प्यात 6 ते 12 सेक्शनसाठी सी.एन.पाटील हे कामकाज पाहतात. धरणातून पाणी सोडल्यावर नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी, ब्राrाणशेवगे, पिंप्री, शिरसगाव, तळोदा, टाकळी, आडगाव, चिंचखेडे, देवळी, डोणदिगर, उंबरखेड गावाचा एका टप्प्यात समावेश होतो. सद्य:स्थितीत चारी क्रमांक 10 व 11 पाणी सोडण्यात आले आहे.रब्बी हंगाम  हुकल्याने नाराजीधरण भरुन यावर्षी प्रथमच जानेवारीत पाणी मिळत असल्याने रब्बीचा हंगाम गहू, हरबरा, भुईमूग घेण्यापासून शेतकरी मुकला. याला कारण म्हणजे  पाटबंधारे विभागासह शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत. कारण पाटबंधारे विभागाने  चा:या लवकर दुरुस्त केल्या नाही म्हणून पाणी लांबले. शेतक:यांनीही अधिकाधिक पाणी अर्ज भरले नाही व स्वत:च्या पाटचा:या दुरुस्त केल्या नाही म्हणूनच शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित राहिला. (वार्ताहर)पाटचारी दुरुस्ती झाली युध्दपातळीवर‘लोकमत’ने मन्याडचे आवर्तन लांबणीवर असे वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची  पाटबंधारे विभगाने  दखल घेत युध्द पातळीवर चा:यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले. चा:यांची दुरुस्ती हाती घेतल्याने पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात पाणी मिळणार असाही अंदाज वर्तविला होता. आणि  पाटबंधारे विभागाने  दिवस-रात्र एक करून पहिल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी धरणाचे गेट उघडले. यासाठी  प्र. शाखाधिकारी, हेमंत पाटील, जे.डब्ल्यू. सूर्यवंशी, एस.बी.पाटील, सी.एन.पाटील व  कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. असा होणार लाभसध्या चारी क्र.10 व 11 ला पाणी सोडण्यात आले असून 6 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले. ते दुस:या दिवशी म्हणजे  7 रोजी सायंकाळी 6 वाजता आडगाव शिवारात पोहचले. कपाशीला पाणी भरुन फरदड घेण्याच्या तयारीत शेतकरी आहे तर काही शेतकरी उन्हाळी बाजरी घेण्याच्या तयारीत आहेत. पाणी सुटल्यामुळे सध्या शेता शेतांमध्ये शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.