शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नेरी सरपंचपदी भगवान इंगळे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:51 IST

अपीलाचा ठरला फुसकाबार : सत्ताधाऱ्यांमध्ये झाली लढत

नेरी, ता. जामनेर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे भगवान पुंजू इंगळे विजयी झाले असून त्यांच्या विरोधारात भाजपचेच मावळते सरपंच रतिलाल भोई यांनी लढत दिली होती. या लढतीत इंगळे हे नऊ - तीन मतांच्या फरकाने विजयी झाले. सदरची निवड प्रक्रिया स्थगित करण्यासाठी भोई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते मात्र हे अपील फुसकाबार निघाल्याचे स्पष्ट झालेमावळते सरपंच रतिलाल भोई यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर रिक्त जागेवर सोमवारी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. तेरा सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये बारा- एक असे संख्याबळ आहे. मात्र स्वकीयांनीच पदावरून चलेजावची भूमिका घेतल्याने भोई हे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी माजी उपसरपंच राजेश बेलदार यांच्या मदतीने या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून काटशह देण्याचा प्रयत्न केला.या निवडणुकीत विरोधी सदस्य यांच्यासह त्यांना फक्त तीन मते मिळाली तर सत्ताधारी गटाच्या बारा सदस्यांपैकी नऊ मते इंगळे यांना मिळाली तर एक जण गैरहजर होतेया निवडणूकीवर स्थगिती आनण्यासाठी रतिलाल भोई यांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे या प्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बेलदार यांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस. पवार यांनी काम पहिले.ग्रामविकास अधिकारी पुलकेशी केदार यांनी मदत केली.या निवडीनंतर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि. प. सदस्या विद्या खोडपे, पोलीस पाटील कैलास सोनार यांनी नवनिर्वाचित सरपंच भगवान इंगळे यांचे स्वागत केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

टॅग्स :Politicsराजकारण