शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

नेरी सरपंचपदी भगवान इंगळे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:51 IST

अपीलाचा ठरला फुसकाबार : सत्ताधाऱ्यांमध्ये झाली लढत

नेरी, ता. जामनेर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे भगवान पुंजू इंगळे विजयी झाले असून त्यांच्या विरोधारात भाजपचेच मावळते सरपंच रतिलाल भोई यांनी लढत दिली होती. या लढतीत इंगळे हे नऊ - तीन मतांच्या फरकाने विजयी झाले. सदरची निवड प्रक्रिया स्थगित करण्यासाठी भोई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते मात्र हे अपील फुसकाबार निघाल्याचे स्पष्ट झालेमावळते सरपंच रतिलाल भोई यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर रिक्त जागेवर सोमवारी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. तेरा सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये बारा- एक असे संख्याबळ आहे. मात्र स्वकीयांनीच पदावरून चलेजावची भूमिका घेतल्याने भोई हे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी माजी उपसरपंच राजेश बेलदार यांच्या मदतीने या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून काटशह देण्याचा प्रयत्न केला.या निवडणुकीत विरोधी सदस्य यांच्यासह त्यांना फक्त तीन मते मिळाली तर सत्ताधारी गटाच्या बारा सदस्यांपैकी नऊ मते इंगळे यांना मिळाली तर एक जण गैरहजर होतेया निवडणूकीवर स्थगिती आनण्यासाठी रतिलाल भोई यांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे या प्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बेलदार यांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस. पवार यांनी काम पहिले.ग्रामविकास अधिकारी पुलकेशी केदार यांनी मदत केली.या निवडीनंतर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि. प. सदस्या विद्या खोडपे, पोलीस पाटील कैलास सोनार यांनी नवनिर्वाचित सरपंच भगवान इंगळे यांचे स्वागत केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

टॅग्स :Politicsराजकारण