शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लॉकडाऊननंतर लांब पल्ल्यावरील बसेस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST

जळगाव आगार : मात्र कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद जळगाव : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर जळगाव आगारातील सर्व मार्गांवरील सेवा बुधवारपासून ...

जळगाव आगार : मात्र कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

जळगाव : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर जळगाव आगारातील सर्व मार्गांवरील सेवा बुधवारपासून पूर्ववत सुरू झाल्या असून, सकाळच्या पहिल्या सत्रात पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर मार्गावरच्या बसेस वेळापत्रका प्रमाणे रवाना झाल्या. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांचा या बसेसना अल्प प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाभरात नुकताच तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे बाजारापेठा, आठवडे बाजार, मॉल आदी गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे याचा महामंडळाच्या बस सेवेवर मोठा परिणाम झाला.

दरम्यान, बुधवारी लॉकडाऊन उघडल्यानंतर सकाळपासून जळगाव आगारातील बसेस जिल्हाभरात विविध ठिकाणी व इतर जिल्ह्यांमध्ये रवाना झाल्या. दुपारपर्यंत वेळापत्रका प्रमाणे अनेक गावांच्या बसेस रवाना झाल्याचे सांगण्यात आले. तसेच सायंकाळच्या पुणे येथे जाणाऱ्या बसेसही वेळापत्रका प्रमाणे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी बस सोडण्यापूर्वी प्रत्येक बस निर्जंतुक करून रवाना करण्यात आल्या.

इन्फो :

कोरोनामुळे मात्र प्रवासी मिळेना

लॉकडाऊननंतर महामंडळातर्फे सर्व मार्गांवरच्या बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांचा मात्र या सेवेला अल्प प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असून, डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परिणामी, यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.