शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन - प्रा.डॉ.किसन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:56 IST

समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देव्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन'सातपुडा' वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

रावेर, जि.जळगाव : महाविद्यालयीन जीवनात वाङ्मय मंडळ हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम असून, लेखकाच्या अनुभूतीतूनच साहित्य आकाराला येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी या निरक्षर असताना त्यांच्या नावाने विद्यापीठ नावारूपाला येणे ही अनन्यसाधारण बाब आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल होते. प्रारंभी महाविद्यालयाच्या 'सातपुडा' या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.किसन पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल राधा मनोहर पाटील व लीना प्रवीणकुमार मानकरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .प्रमुख पाहुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी.पाटील म्हणाले, साहित्य, समाज आणि संस्कृतीचा अभ्यास महत्त्वाचा असून समाजाची अभिरुची साहित्याच्या स्वरूपामुळे लक्षात येते. समाज जीवनाचे चित्रण साहित्य करते .प्रास्ताविक प्रा ढोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी. धापसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.एस.बी. गव्हाड यांनी केले. स्वागत गीत लीना मानकरे हिने म्हटले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.डॉ.जे.एम.पाटील, प्रा.एम.एस.पाटील, प्रा.डॉ.एस.जी.चिंचोरे उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यRaverरावेर