शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

लगAपत्रिकेतून दिला जात आहे व्यसनमुक्तीचा संदेश

By admin | Updated: April 18, 2017 00:45 IST

स्तुत्य : नागरिकांकडूनही होतेय स्वागत

जामनेर : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन व कुटुंबासाठी आनंद सोहळा ही संकल्पना समाजमान्य आहेच. मात्र घरोघरी दिल्या जाणा:या विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेशही पोहचविण्याचा प्रयत्न कृषी क्रांती युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरुणसिंह जाधव यांनी केला आहे.मूळ धोत्रा (ता.सिल्लोड) येथील   व सध्या जामनेरला वास्तव्यास  असलेले अरुणसिंह जाधव यांची पुतणी प्रेरणा (सीमा) हिचा विवाह   21 रोजी जामनेर येथे होत आहे. मुलगा संजय (तुषार) हा नांदगाव (ता.बोदवड) येथील आहे.जाधव कुटुंबीयांनी छापलेल्या लग्नपत्रिकेत एक मोलाचा संदेश दिला आहे. आपला देश आर्थिक व  शैक्षणिकदृष्टय़ा कमकुवत आहे,  त्यामुळे व्यसनाधीन, दिशाहीन, कर्महीन,  व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबांना प्रगतीच्या प्रवाहात आणून सामाजिक समतोल साधल्यास त्यातच देशाची प्रगती दिसेल, असा यामागे संदेश देण्याचा प्रय} आहे. आजचा युवक   अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन जीवन बरबाद करीत आहे.  अशा  युवकांनी शांतपणे विचार करावा व  व्यसनांची होळी करून परिवाराची व देशाची प्रगती साधावी, असे पत्रिकेत म्हटले आहे.  व्यसनमुक्तीचा संदेश  पोहचविणा:या जाधव यांचे ‘जीवन ज्योत’ व ‘एड्स जागृती’ ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे  समाजातून कौतुक होत आहे.