शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मास्क, सँनेटायझरचा गावांमध्ये अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:48 IST

सुरक्षा साधनांची गरज : ग्रामसेवक,आशा , अंगणवाडी कर्मचारी हवालदिल

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनामुळे पुण्या-मुंबईसह इतर शहरातून हजारो नागरिक गावागावात परतले असताना त्यांची तपासणी करताना ग्रामसेवक, सरपंच पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व स्थानिक कमिटी सदस्य यांच्या सुरक्षेची कोणतीही साधने नाही.रोज उठून बाहेरून आलेल्या रुग्णांची चौकशी करणे, तपासणी करणे, त्यांना संदर्भ सेवा देणे ही कामे सुरू असताना अजूनही ग्रामीण भागात गाव पातळीवर सँनेटायझर, मास्क, ग्लोज या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेच दिसत नाही. प्रशासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे .येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे सुद्धा आरोग्य सेविका परिचारिका असून त्यांनाही केवळ दोनच मास्क पुरवण्यात आले. आशा सेवक यांनाही मास्क मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.मात्र होम क्वारंटाईन करताना ग्रामस्थ ऐकत नाही. ती शाई ही धुतली जाणारी आहे.बाहेरून आलेल्यांना भेटत असताना त्याचे नियंत्रण सरपंच, पोलिस पाटील यांनी करावे अशी अपेक्षा आहे.मात्र अशा नागरिकांचे सर्वेक्षण करीत असताना आमच्या सुरक्षेचे काय ?असा प्रश्न अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील उपस्थित करीत आहेत. मात्र त्याचे उत्तर देखील शासनाकडून मिळाले नसल्याने सांगण्यात आले.प्रशासकीय सूचना काही नागरिकांनी ऐकल्या नाही तर गावात नेमलेल्या समितीने गुन्हे दाखल करावेत अशीही आदेश देण्यात आले आहेत मात्र गाव पातळीवर जर कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याबाबत पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असेल तर त्यांनासुद्धा मास पुरवून गैरसोय दूर करण्याची गरज आहे.असेच राहिले तर स्थानिक पातळीवर पोलीस पाटील यांची भूमिका मग काय राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.