शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मास्क, सँनेटायझरचा गावांमध्ये अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:48 IST

सुरक्षा साधनांची गरज : ग्रामसेवक,आशा , अंगणवाडी कर्मचारी हवालदिल

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनामुळे पुण्या-मुंबईसह इतर शहरातून हजारो नागरिक गावागावात परतले असताना त्यांची तपासणी करताना ग्रामसेवक, सरपंच पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व स्थानिक कमिटी सदस्य यांच्या सुरक्षेची कोणतीही साधने नाही.रोज उठून बाहेरून आलेल्या रुग्णांची चौकशी करणे, तपासणी करणे, त्यांना संदर्भ सेवा देणे ही कामे सुरू असताना अजूनही ग्रामीण भागात गाव पातळीवर सँनेटायझर, मास्क, ग्लोज या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेच दिसत नाही. प्रशासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे .येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे सुद्धा आरोग्य सेविका परिचारिका असून त्यांनाही केवळ दोनच मास्क पुरवण्यात आले. आशा सेवक यांनाही मास्क मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.मात्र होम क्वारंटाईन करताना ग्रामस्थ ऐकत नाही. ती शाई ही धुतली जाणारी आहे.बाहेरून आलेल्यांना भेटत असताना त्याचे नियंत्रण सरपंच, पोलिस पाटील यांनी करावे अशी अपेक्षा आहे.मात्र अशा नागरिकांचे सर्वेक्षण करीत असताना आमच्या सुरक्षेचे काय ?असा प्रश्न अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील उपस्थित करीत आहेत. मात्र त्याचे उत्तर देखील शासनाकडून मिळाले नसल्याने सांगण्यात आले.प्रशासकीय सूचना काही नागरिकांनी ऐकल्या नाही तर गावात नेमलेल्या समितीने गुन्हे दाखल करावेत अशीही आदेश देण्यात आले आहेत मात्र गाव पातळीवर जर कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याबाबत पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असेल तर त्यांनासुद्धा मास पुरवून गैरसोय दूर करण्याची गरज आहे.असेच राहिले तर स्थानिक पातळीवर पोलीस पाटील यांची भूमिका मग काय राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.