शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कजगाव येथे कुवारी पंगत उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 18:11 IST

200 वर्षाची परंपरा

ठळक मुद्देश्रावण महिन्यात गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात येते.

कजगाव ता. भडगाव (जि. जळगाव), दि. 10 : सुमारे 200 वर्षापूर्वी भाईकनशा फकीर बाबा यांनी सुरु केलेली कुवारी पंगतीची प्रथा कजगावकर आजही मोठय़ा श्रद्धेने जोपासत आहे. श्रावण महिन्यात गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे 10 रोजी पंगतीचे आयोजन केले होते. यावेळी शेकडो बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला.जवळपास पाच क्विंटलचा गोड भात पंगतीसाठी बनविला होता.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला महेंद्रसिंग पाटील, शांतीलाल जैन, स्वप्नील पाटील, हिरालाल पवार, पंढरीनाथ बोरसे, दिनेश पाटील यांचे हस्ते दग्र्यावर चादर चढविण्यात आली. यानंतर कुवारी पंगतीस सुरुवात करण्यात आली.   कार्यक्रम यशस्वीतेसाठी  प्रकाश जैन,  प्रमोद पवार, अरुण पाटील, एकनाथ पाटील, बंडू पाटील, राजू चौधरी, निलेश पवार, योगेश पाटील, हिरालाल पाटील, रहेमान शेख, प्रकाश न्याती, संभाजी महाजन, राजेंद्र पाटील, रोहित पाटील, भैया महाजन, सचिन महाजन, भैया पाटील, समाधान पाटील, संजय पाटील  आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.                       .. अशी सुरु झाली प्रथाया प्रथेबाबत माहिती अशी की, फार जुन्या काळात येथील गढीमध्ये बुरुज बनवून एक फकीर बाबा आपल्या रखवालदारासह राहू लागला होता. एकदा परिसरात दुष्काळ सदृष्य परीस्थिती निर्माण झाली होती. चिंताग्रस्त गावकरी भाईकनशा फकीर बाबाच्या बुरुजा जवळ जमलेव आपली व्यथा मांडली. बाबांनी यावेळी गावक:यांना सांगितले की, संपूर्ण गावातुन यथाशक्ती गाव वर्गणी रोख स्वरूपात किंवा अन्न धान्य स्वरूपात गोळा करा आणि संपूर्ण गावात कुवा:या बालकांना गोड भाताची पंगत द्या. बाबाच्या आदेशानुसार गावक:यांनी गाव वर्गणी गोळा केली आणि तो श्रावण महिनाच होता. गुरुवारी कुवारी पंगतीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील कुवा:या बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. कुवारी पंगतीचा कार्यक्रम आटोपला आणि काही वेळातच मेघराजा जोरदार बरसला. संपूर्ण गावात आनंद उसत्व साजरा झाला दुष्काळी परिस्थिती बदलली सर्वत्र शिवार फुलल आणि पुन्हा सारे गावकरी बाबांजवळ जमले सारेच बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा पासून गावक:यांनी कुवारी पंगतीची प्रथा कायम सुरू ठेवली आह.े दमदार पाऊस झाला तरी किंवा पावसाने दडी मारली तरी कुवारी पंगतीचे आयोजन दरवर्षी केले जाते. ..आणि बाबांनी समाधी घेतलीज्या बाबांनी कजगावात कुवारी पंगतीची प्रथा घालून दिली त्या  भाईकनशा फकीर बाबांनी आपल्या वृद्धापकाळात तितुर नदीच्या काठी घनदाट अरण्यात जिवंत समाधी घेतली. ते समाधी स्थळ आज हिंदू -मुस्लीमांचे देवस्थान बनले आहे. दर वर्षी पोळ्याच्या दुस:या दिवशी बाबांच्या नावाचा उरूस भरविण्यात येतो, कुस्त्याची दंगल, तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. उरूस च्या दिवशी समाधी स्थळाचे हिंदू- मुस्लीम दर्शन घेतात.