शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाचोऱ्यात रविवारी रंगणार काव्यमैफिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:50 IST

आदिवासी साहित्य अकादमीतर्फे आयोजन

चाळीसगाव, जि.जळगाव : आदिवासी दिनानिमित्त पाचोरा येथील दैवयोग मंगल कार्यालयात रविवारी १२ आॅगस्ट रोजी काव्यसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. वाल्मीक अहिरे, तर स्वागताध्यक्षपदी मेहुणबारे-दहीवद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड असतील.आदिवासी साहित्य अकादमी व नक्षत्रांचे देणे काव्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलनाचे उदघाटन स्वागताध्यक्षा मोहिनी गायकवाड यांच्या हस्ते होईल. संमेलनास डॉ. मिलिंद बागूल, अकादमीचे अध्यक्ष व कवी सुनील गायकवाड, डॉ.शिवाजी हुसे, डॉ. संजय लोहकरे, डॉ. साधना निकम, के. के. आहिरे, प्राचार्य शिवाजी साळुंखे, वसंत गायकवाड , विश्राम वळवी, रमजान तडवी, जया नेरे, ललिता पाटील, गौतमकुमार निकम, विजय गायकवाड, चुडामण सोनवणे, प्रा. जितेंद्र सोनवणे, योजना निकम, संजय बहिरम व स्थानिक कवी व साहित्यिक उपस्थित राहणार आहे. साहित्यिक व रसिकांना उपस्थित राहण्याचे अवाहन चाळीसगाव येथील कवी दिनेश चव्हाण यांनी केले आहे.सेल्वासला अ.भा.आदिवासी साहित्य संमेलनआदिवासी साहित्य अकादमीतर्फे सेल्वास येथे अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तयारी अंतीम टप्प्यात असल्याची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली. यासाठी अकादमीतर्फे देशभर जनजागृती करण्यासाठी साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव