शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कामतवाडी गाव कागदोपत्री अमळनेरात

By admin | Updated: May 30, 2017 13:35 IST

अमळनेर : राज्यपालांनी अहवाल मागितला

 ऑनलाईन लोकमत/ संजय पाटील

अमळनेर, दि.30 - भौगोलिकदृटय़ा   धरणगाव तालुक्याच्या हद्दीत असलेले मात्र शासनाच्या दप्तरी अमळनेर तालुक्यात असलेल्या कामतवाडी गावाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी 17  वर्षांपासून अडचणी सहन कराव्या लागत आहे. हे गाव धरणगाव मध्ये समविष्ट करण्यासाठी गावाने राज्यपालांकडे केलेल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिका:यांकडे अहवाल मागवण्यात आला आहे
26 जून 1999 ला धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा अमळनेर तालुक्याची काही गावे धरणगाव तालुक्याला जोडण्यात आली होती. त्यात कामतवाडी या गावाचाही समावेश होता. सुमारे एक  वर्ष धरणगाव तालुक्यात राहिल्यानंतर गावाच्या मागणीनुसार राजकीय दबावात हे गाव पुन्हा 16 ऑक्टोबर 2000 मध्ये अमळनेर तालुक्यात आले.  मात्र त्यावेळी नांदेड, नारणे ही गावे धरणगाव तालुक्यातच राहिली. परिणामी कामतवाडीचे चहू बाजूचे शिवार धरणगाव तालुक्यात आहे. म्हणजे गावचे क्षेत्र धरणगावात मात्र गाव अमळनेर तालुक्यात अशी स्थिती झाली. कदाचित हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे.  अमळनेर पासून 35 किलामीटरवर हे गाव आहे.तर धरणगावपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. दळणवळण, शैक्षणिक ,बाजारपेठसाठी त्यांना धरणगाव सोयीस्कर आहे. बँक देखील धरणगावची जवळ ,शेती धरणगाव हद्दीत आणि पशु वैद्यकीय दवाखाना ही नांदेड चा फक्त चार  किलोमीटर आहे. गावाची  गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच अल्काबाई भगवान पाटील यांनी 15 ऑगस्ट 2016 रोजी ग्रामसभेत कामतवाडी   गावाचा समावेश पुन्हा धरणगाव तालुक्यात  करण्यासाठी ठराव करून राज्यपालांकडे व मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. राज्यपालचे कक्ष अधिकारी नि.ग.सोनखासकर यांनी दखल घेऊन जिल्हाधिका:यांना अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिका:यांनी तालुका पातळीवर माहिती मागवली आहे
विशेष म्हणजे तालुक्याचा योग्य असा नकाशा पंचायत समिती अथवा तहसीलदार यांच्याकडे उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नकाशात गाव नेमके धरण गावच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट दिसते. इतर नकाशांमध्ये  तालुका सलग दाखविला आहे