शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

‘बुध्दिबळ’च्या निवड चाचणीत जयेश व ऋतुजा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 15:54 IST

मुलींच्या वयोगटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे हीने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला.

कुंदन पाटील

जळगांव: जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जळगावच्या जयेश सपकाळे व पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे यांनी बाजी मारली.

स्पर्धेत जयेशने साडेपाच गुण घेत सरस टायब्रेकच्या आधारे व पाचोरा येथील वैभव पाटील याने साडेपाच गुण घेत दुसरा तर तिसरा क्रमांक श्रेयस उपासनी पाच गुण घेत पटकावला.

मुलींच्या वयोगटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे हीने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला. तेरा वर्षे वयोगटात उत्तेजनार्थ बक्षीस युग कोटेचा (भुसावळ), आर्य कुमार शेवाळकर (पाचोरा), दुर्वेश कोळी (जळगाव), सोहम चौधरी, दर्शन पाटील (भुसावळ) यांना देण्यात आले.अकरा वर्षे वयोगटात हिमांशू सरोदे (भुसावळ) प्रथम, नक्ष झवर (जळगाव) द्वितीय  तर चरण नाईक (पाचोरा) हा तृतीय आला. नऊ वर्ष गटात रोनित बालपांडे (पाचोरा), रुजूल सरोदे (भुसावळ) तर सात वर्षे वयोगटात समर्थ पोळ (जळगाव) हा विजेता ठरला.

सचिव नंदलाल गादिया, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर देशमुख, नथू सोमवंशी यांच्याहस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. निवड झालेले खेळाडू दि. १४ ते १६ एप्रिलदरम्यान बुलडाणा येथे होणाऱ्या  राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे,नथू सोमवंशी, परेश देशपांडे,सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले.