शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

जामनेरला सर्दी, खोकल्यांच्या रुग्णात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

जामनेर : शहरातील विविध भागात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहे. खासगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या ...

जामनेर : शहरातील विविध भागात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहे. खासगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला व तापाच्या रुग्णात वाढ झाल्याने, रुग्णालये फुल्ल झालेली दिसत आहे. उपजिल्हा रुग्णालयात दररोज ४५० ते ५०० रुग्णाची बाह्य रुग्ण विभागात नोंदणी होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. वीस दिवसांच्या खंडानंतर अचानक पावसाचे आगमन झाल्याने वातावरणही बदलले. याचा परिणाम मुख्यत्वे लहान मुलांवर दिसून येत आहे.

सततच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी चिखल वाढला असून, साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची संख्याही वाढली आहे. शहरात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णाची संख्या वाढली असून, काही रुग्णात प्लेटलेस वाढल्याचेही दिसून येत आहे. मात्र, हे प्रमाण कमी आहे. बदलत्या वातावरणामुळे असे होते. नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.

- डॉ.राजेश सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, जामनेर.