शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
4
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
5
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
6
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
7
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
8
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
10
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
11
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
13
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
14
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
15
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
16
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
17
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
18
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
19
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
20
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

गिरणेवरील जामदा बंधारा ओसंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 22:11 IST

कजगावसाठी सावदे केटीवेअर मध्ये सोडले पाणी : पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावाचेही पुनर्रभरण

खेडगाव, ता. भडगाव : गिरणेवरील जामदा बंधारा गुरुवारी ओसंडला. यामुळे कजगावला पाणीपुरवठा करणारा सावदे केटीवेअर आता या पाण्याद्वारे भरण्यात येणार आहे. यानंतर जामदा डावा कालव्याच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे.बंधाऱ्याच्या वरील भागात चांगला पाऊस झाल्याने बंधारा भरला असल्याची माहिती अशी माहीती कार्यकारी अंभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, हेमंत पाटील व एस.आर पाटील यांनी दिली.गिरणा धरणात ८२.४५ टक्के जलसाठा झाला असला तरी सध्या कोणताही विसर्ग धरणातुन केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगीतलेचाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे भागात चांगला पाऊस झाल्याने नदी - नाले प्रवाहीत झाले आहेत. या भागातील खडकीसिम येथील पाझरतलावही भरुन वाहु लागला आहे.हे पाणी गिरणेवरील जामदा बंधºयात येत आहे. गुरुवारी जामदा बंधारा ओसंडत पाणी सावदे केटीवेअर कडे निघाले. ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता सावदे केटीवेअरला येवुन मिळाले. या केटीवेअर मधुन कजगावला पाणीपुरवठा होतो. यामुळे कजगावसाठी गिरणा धरणातुन पाणी सोडण्याची हालचाली आता थडांवल्यात.जामदा बंधाºयातुन होत असलेला ओव्हरफ्लो खाली पांढरदपर्यंत येवु देण्याची २२ खेड्यांची मागणी आहे. यामुळे येथील गावांची तहान आता ती या पाण्यातुन भागविण्याची आवश्यकता आहे. गिरणा नदी पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी प्रवाहीत झाली आहे. आता फक्त सावदे केटीवेअर ते पांढरद हे १५-२० किमी नदीपात्र पावसाळ्यात देखील कोरडे आहे. त्याचे पुनर्रभरण या पाण्यातुन आवश्यक आहे.‘अंजनी’ला लाभ नाहीम्हसावा व भोकरबारी तलावातील पुनार्भारणासाठी जमादा डावा कालव्याद्वारे सोडलेले पाणी चार दिवसात म्हसावा तलावा पर्यंत पोहचेल. दरम्यान अंजनी धरणाचा पुनार्भारणा मध्ये समावेश नाही.त्यामुळे पुनर्भरण लाभा पासुन अंजनी धरण वंचित राहणार आहे.कालव्यात सोडले १०० क्यूसेस पाणीसावदे केटीवेअर भरल्यानंतर जामदा डावा कालव्यातुन पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव, पारोळा व एरंडोल तालुक्यातील कालवा मार्गात आपोआप रिचार्जचा लाभ होणार आहे.मात्र पावसाळ्याचे पाणी जामदा बंधाºयात किती दिवस चालु राहते याच्यावर पुढील पुनर्भरण अवलंबून आहे. शुक्रवारी सकाळी कालव्याची वितरण चाचणी घेण्यासाठी १०० क्युसेस पाणी त्यात सोडण्यात आले आहे. यानंतर जामदा बंधाºयात वरुन येणारा पाण्याचा फ्लो सुरुच राहील्यास कालवा ३५० क्युसेसने चालविला जाणार असल्याची माहीती भडगाव-कोळगाव शाखा अभियंता पी.टी.पाटील यांनी लोकमत ला दिली.