शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

गिरणेवरील जामदा बंधारा ओसंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 22:11 IST

कजगावसाठी सावदे केटीवेअर मध्ये सोडले पाणी : पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावाचेही पुनर्रभरण

खेडगाव, ता. भडगाव : गिरणेवरील जामदा बंधारा गुरुवारी ओसंडला. यामुळे कजगावला पाणीपुरवठा करणारा सावदे केटीवेअर आता या पाण्याद्वारे भरण्यात येणार आहे. यानंतर जामदा डावा कालव्याच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे.बंधाऱ्याच्या वरील भागात चांगला पाऊस झाल्याने बंधारा भरला असल्याची माहिती अशी माहीती कार्यकारी अंभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, हेमंत पाटील व एस.आर पाटील यांनी दिली.गिरणा धरणात ८२.४५ टक्के जलसाठा झाला असला तरी सध्या कोणताही विसर्ग धरणातुन केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगीतलेचाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे भागात चांगला पाऊस झाल्याने नदी - नाले प्रवाहीत झाले आहेत. या भागातील खडकीसिम येथील पाझरतलावही भरुन वाहु लागला आहे.हे पाणी गिरणेवरील जामदा बंधºयात येत आहे. गुरुवारी जामदा बंधारा ओसंडत पाणी सावदे केटीवेअर कडे निघाले. ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता सावदे केटीवेअरला येवुन मिळाले. या केटीवेअर मधुन कजगावला पाणीपुरवठा होतो. यामुळे कजगावसाठी गिरणा धरणातुन पाणी सोडण्याची हालचाली आता थडांवल्यात.जामदा बंधाºयातुन होत असलेला ओव्हरफ्लो खाली पांढरदपर्यंत येवु देण्याची २२ खेड्यांची मागणी आहे. यामुळे येथील गावांची तहान आता ती या पाण्यातुन भागविण्याची आवश्यकता आहे. गिरणा नदी पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी प्रवाहीत झाली आहे. आता फक्त सावदे केटीवेअर ते पांढरद हे १५-२० किमी नदीपात्र पावसाळ्यात देखील कोरडे आहे. त्याचे पुनर्रभरण या पाण्यातुन आवश्यक आहे.‘अंजनी’ला लाभ नाहीम्हसावा व भोकरबारी तलावातील पुनार्भारणासाठी जमादा डावा कालव्याद्वारे सोडलेले पाणी चार दिवसात म्हसावा तलावा पर्यंत पोहचेल. दरम्यान अंजनी धरणाचा पुनार्भारणा मध्ये समावेश नाही.त्यामुळे पुनर्भरण लाभा पासुन अंजनी धरण वंचित राहणार आहे.कालव्यात सोडले १०० क्यूसेस पाणीसावदे केटीवेअर भरल्यानंतर जामदा डावा कालव्यातुन पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव, पारोळा व एरंडोल तालुक्यातील कालवा मार्गात आपोआप रिचार्जचा लाभ होणार आहे.मात्र पावसाळ्याचे पाणी जामदा बंधाºयात किती दिवस चालु राहते याच्यावर पुढील पुनर्भरण अवलंबून आहे. शुक्रवारी सकाळी कालव्याची वितरण चाचणी घेण्यासाठी १०० क्युसेस पाणी त्यात सोडण्यात आले आहे. यानंतर जामदा बंधाºयात वरुन येणारा पाण्याचा फ्लो सुरुच राहील्यास कालवा ३५० क्युसेसने चालविला जाणार असल्याची माहीती भडगाव-कोळगाव शाखा अभियंता पी.टी.पाटील यांनी लोकमत ला दिली.