शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जळगाव मनपातील अभियंत्यांच्या अखेर बदल्या

By admin | Updated: May 26, 2017 13:06 IST

मनपातील नगररचना विभागात जाण्यास तिघांचा नकार : उपायुक्तांची घेतली भेट

ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.26- मनपा प्रशासनाला बदल्यांचे सत्र सुरू केल्यानंतर अभियंत्यांच्या बदल्या करण्यास अखेर महिनाभरानंतर मुहूर्त सापडला. मात्र तीन वर्ष पूर्ण न झालेल्या तसेच कोणतीही तक्रार नसलेल्या अभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगररचना विभागात बदली झालेल्या तिघा अभियंत्यांनी गुरूवारी उपायुक्तांची भेट घेत नगररचनात बदली न करण्याची विनंती केली.
आयुक्तांनी एकाच विभागात तीन वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी, अधिका:यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात या बदल्या करण्यात येणार होत्या. त्यानुसार सर्वात आधी लिपिक व शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतर दहा-बारा दिवसांनी आरोग्य विभागातील कर्मचा:यांच्या बदल्या करण्यात आल्या. उपायुक्तांनी नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदलीसाठी आदेशही तयार केले होते. त्यानंतर आयुक्तांनी नगररचना विभागात कामासाठी प्रामाणिक अभियंत्यांची नावे सुचविण्याची सूचना केल्याचा लाभ उठवित बुधवारी त्या अंतिम झालेल्या यादीत अचानक फेरबदल करण्यात आला. त्यात नगररचनात 3 वर्ष पूर्ण न झालेल्या तसेच कोणतीही तक्रार नसलेल्या अभियंत्याची बदली करण्यासोबतच इतर विभागात जेमतेम सहा महिने झालेल्या अभियंत्याची नगररचनात बदली करण्याचादेखील निर्णय झाला.