शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

जळगाव मनपातील अभियंत्यांच्या अखेर बदल्या

By admin | Updated: May 26, 2017 13:06 IST

मनपातील नगररचना विभागात जाण्यास तिघांचा नकार : उपायुक्तांची घेतली भेट

ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.26- मनपा प्रशासनाला बदल्यांचे सत्र सुरू केल्यानंतर अभियंत्यांच्या बदल्या करण्यास अखेर महिनाभरानंतर मुहूर्त सापडला. मात्र तीन वर्ष पूर्ण न झालेल्या तसेच कोणतीही तक्रार नसलेल्या अभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगररचना विभागात बदली झालेल्या तिघा अभियंत्यांनी गुरूवारी उपायुक्तांची भेट घेत नगररचनात बदली न करण्याची विनंती केली.
आयुक्तांनी एकाच विभागात तीन वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी, अधिका:यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात या बदल्या करण्यात येणार होत्या. त्यानुसार सर्वात आधी लिपिक व शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतर दहा-बारा दिवसांनी आरोग्य विभागातील कर्मचा:यांच्या बदल्या करण्यात आल्या. उपायुक्तांनी नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदलीसाठी आदेशही तयार केले होते. त्यानंतर आयुक्तांनी नगररचना विभागात कामासाठी प्रामाणिक अभियंत्यांची नावे सुचविण्याची सूचना केल्याचा लाभ उठवित बुधवारी त्या अंतिम झालेल्या यादीत अचानक फेरबदल करण्यात आला. त्यात नगररचनात 3 वर्ष पूर्ण न झालेल्या तसेच कोणतीही तक्रार नसलेल्या अभियंत्याची बदली करण्यासोबतच इतर विभागात जेमतेम सहा महिने झालेल्या अभियंत्याची नगररचनात बदली करण्याचादेखील निर्णय झाला.