शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

स्टार १०३१ जळगाव : वेगवेगळे उपवास व व्रत घेऊन आलेल्या श्रावण मासास सुरुवात होताच उपवासाच्या पदार्थांचे दर वाढू लागले ...

स्टार १०३१

जळगाव : वेगवेगळे उपवास व व्रत घेऊन आलेल्या श्रावण मासास सुरुवात होताच उपवासाच्या पदार्थांचे दर वाढू लागले आहेत. यामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत शेंगदाण्याचे भाव प्रति किलो १० रुपये तर भगरच्या भावात २० रुपये प्रति किलोने भाववाढ झाली आहे.

दर का वाढले?

एकतर पाऊस नाही व कोरोनामुळे आवकवर परिणाम या दोन्ही घटकांचा परिणाम होत आहे. श्रावण महिन्यात मागणी वाढली असताना मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. साबुदाण्यापेक्षा भगरला पसंती वाढत असल्यानेही भगरच्या भावात जास्त वाढ होत आहे.

साबुदाणा आरोग्याला हानिकारक

- उपवास म्हटला म्हणजे साबुदाणा हमखास वापरला जातो. साबुदाणा हा पचायला जड असतो.

- रात्रीच्या वेळी साबुदाणा खाल्ल्यास फिरणे होत नाही व शरीराची हालचाल न झाल्याने पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो.

- साबुदाण्यामुळे अपचन, आम्लपित्त या सारखा त्रास होऊ शकतो.

उपवास आहे, मग हे पदार्थ खा!

उपवास करायचा झाल्यास शक्यतो त्या दिवशी काही खाऊ नये. पाणी अथवा फळांचा रस उत्तम. मात्र भुकेले राहण्याची सवय नसल्यास फळांचे सेवन फायदेशीर आहे. या शिवाय राजगिऱ्याचे पदार्थ चांगला पर्याय आहे.

- निनाद चौधरी, आहारतज्ज्ञ.

उपवासाच्या पदार्थांचे दर

पदार्थ-जुलै-ऑगस्ट

भगर-१२०-१४०

शेंगदाणे-१०५-११५

साबुदाणा-६०-६५