शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिक्षक भरतीच्या तक्रारीवरून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षक भरती आणि शाळांच्या मान्यतेबाबतच्या तक्रारींवरू उपसंचालक नितीन उपासनी यांनी चौकशी सुरू केली असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिक्षक भरती आणि शाळांच्या मान्यतेबाबतच्या तक्रारींवरू उपसंचालक नितीन उपासनी यांनी चौकशी सुरू केली असून या चौकशी समितीने धुळ्यात चौकशी केली. तर जळगाव शिक्षण विभागातूनही दप्तर जमा केले आहे. यासह उर्वरित माहिती सादर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे.

संचालक स्तरावरील एका समितीने आज दिवसभर धुळ्याच्या शिक्षण विभागात चौकशी केली. यात प्रभारी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-धनकर या उपस्थित होत्या. यात सहसंचालक पुष्पलता पाटील, लेखाधिकारी मनिष कदम, शिक्षणविस्तार अधिकारी दिनेश देवरे यांचा समितीत समावेश होता. दरम्यान, आजुबाजूच्या जिल्ह्याची माहितीही त्यांनी मागितली आहे. यात गेल्या आठवडाभरात उपसंचालक नितीन उपासनी हे जळगावात आले होते. त्यांनी माध्यमिक विभागातही काही वेळ तपासणी केली होती. यात त्यांनी या कागदपत्रांबाबत तपासणी केली मात्र, ताळमेळ बसत नसल्याने हे रेकॉर्ड जमा करून घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, जळगावची पुढील आठवड्यात चौकशी होणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांना उर्वरित माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.