शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अंधश्रद्धा निमरूलन पायाभूत विकासाचा घटक : अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 17:28 IST

अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

 जळगाव,दि.16- : अंधश्रद्धा निमरूलनाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव सर्वच पातळीवर होत असून अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकासाचा, मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये काम करायचे म्हणून त्याकडे सर्वानी बघितले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष तथा ‘फिरा’ या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचा जिल्हा शाखा प्रेरणा मेळाव्याचे रविवारी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास पाटील यांच्यासह राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, डॉ. प्रदीप जोशी, प्राचार्य एल.पी. देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कटय़ारे आदी उपस्थित होते. 
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काम 
 अंनिसची सुरुवातच संघर्षापासून झाली आहे. याची पायाभरणी 1985 मध्ये झाल्यानंतर 25 ते 30 वर्षात जळगाव जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काम झाले आहे, असा उल्लेख अविनाश पाटील यांनी आवजरून केला. अंधश्रद्धा हा एक प्रश्न आहे. त्याचे निमरूलन झाले पाहिजे. हे समाजानेही मान्य केले असल्याचे ते म्हणाले. 
25 ते 30 वर्षातील संघटीत कामामुळे निराकरण करण्याची मांडणी होऊ शकली असून आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, माध्यम या सर्व पातळीवर अंनिसचा प्रभाव आहे आणि त्याची छाप दिसून येत आहे. त्यामुळे ही एक संधी असून या सकारात्मक, अनुकूल वातावरणाचा आपण फायदा घेत अधिकाधिक काम केले पाहिजे, असे आवाहन  अविनाश पाटील यांनी कार्यकत्र्याना केले. 
मूळ काम होणे गरजेचे
विनायक सावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संघटनात्मक स्थितीचे आव्हान असून सतत भेटत राहणे, नियमित बैठका होणे गरजेचे आहे. आपले मूळ काम जे आहे, ते झाले पाहिजे, त्यात मागे पडायला नको, असे आवाहन त्यांनी केले.