शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

अंधश्रद्धा निमरूलन पायाभूत विकासाचा घटक : अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 17:28 IST

अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

 जळगाव,दि.16- : अंधश्रद्धा निमरूलनाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव सर्वच पातळीवर होत असून अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकासाचा, मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये काम करायचे म्हणून त्याकडे सर्वानी बघितले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष तथा ‘फिरा’ या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचा जिल्हा शाखा प्रेरणा मेळाव्याचे रविवारी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास पाटील यांच्यासह राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, डॉ. प्रदीप जोशी, प्राचार्य एल.पी. देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कटय़ारे आदी उपस्थित होते. 
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काम 
 अंनिसची सुरुवातच संघर्षापासून झाली आहे. याची पायाभरणी 1985 मध्ये झाल्यानंतर 25 ते 30 वर्षात जळगाव जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काम झाले आहे, असा उल्लेख अविनाश पाटील यांनी आवजरून केला. अंधश्रद्धा हा एक प्रश्न आहे. त्याचे निमरूलन झाले पाहिजे. हे समाजानेही मान्य केले असल्याचे ते म्हणाले. 
25 ते 30 वर्षातील संघटीत कामामुळे निराकरण करण्याची मांडणी होऊ शकली असून आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, माध्यम या सर्व पातळीवर अंनिसचा प्रभाव आहे आणि त्याची छाप दिसून येत आहे. त्यामुळे ही एक संधी असून या सकारात्मक, अनुकूल वातावरणाचा आपण फायदा घेत अधिकाधिक काम केले पाहिजे, असे आवाहन  अविनाश पाटील यांनी कार्यकत्र्याना केले. 
मूळ काम होणे गरजेचे
विनायक सावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संघटनात्मक स्थितीचे आव्हान असून सतत भेटत राहणे, नियमित बैठका होणे गरजेचे आहे. आपले मूळ काम जे आहे, ते झाले पाहिजे, त्यात मागे पडायला नको, असे आवाहन त्यांनी केले.