शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

महिलांमध्ये वाढतेय गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST

जळगाव : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच रुग्ण समोर येत असल्याचे ...

जळगाव : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच रुग्ण समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारात जितके लवकर निदान तितका पुढील धोका टाळता येऊ शकतो, त्यामुळे या आजाराची लक्षणे व त्यानंतर तातडीने तपासणी हे प्रतिबंधात्मक उपाय जीव वाचवू शकते. ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव यामुळे या कर्करोगाचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी जनजागृती होऊन संबंधित आजार जीवघेणा होण्यापासून वाचविणे शक्य होते.

डॉक्टर काय म्हणतात?

- गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहेत. यात लवकर तपासणी करणे म्हणजेच प्रतिबंध हाच यावर उपाय आहे. अनेक प्रकरणांमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात हा कर्करोग गेल्यानंतर समजते व त्यानंतर खूप उशीर झालेला असतो. यासाठी महिलांनी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी, असे स्त्री रोगतज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

- स्थूलपणा, पोपीलोमा विषाणूचा संसर्ग, गर्भशयाच्या मुखावर होणारा संसर्ग, अधिक वेळा प्रसूती अशा विविध कारणांमुळे हा कर्करोग होण्याचा धोका असतो. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे, अनेक वेळा रक्त जात असले तरी महिला दुर्लक्ष करतात, मात्र, हे धोकादायक ठरू शकते, असे औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.

पहिली महिला याच आजाराने त्रस्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९ महिन्यानंतर नॉन कोविड उपचार सेवा सुरू झाली. यात पहिली नोंदणी करणारी रावेर तालुक्यातील एक महिला तपासणीला आली होती. या महिलेवर या ठिकाणी शस्त्रक्रिया करून तिला पुढील उपचारांसाठी औरंगाबाद पाठविण्यात आले. मात्र, ही महिला अत्यंत उशिरा रुग्णालयात दाखल झाली होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.