शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जळगावात भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटोचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:40 IST

फळे,भाजीपाला : कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

जळगाव कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या भावात २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलने घट होऊन लाल टोमॅटो ७०० ते १२०० रुपये प्रति क्विंटलवरून ४०० ते १००० रुपये प्रति क्विंटलवर आले. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले. 

दोन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मात्र, या आठवड्यात आवक वाढून भाव थेट २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले. गेल्या आठवड्यात ५०० ते १४५० रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव कमी होऊन ते ३५० ते १००० रुपये प्रति क्विंटलवर आले. कोथिंबीरचेही भाव कमी होऊन ते १३०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी