शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
3
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
4
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
5
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
6
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
7
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
8
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
9
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
10
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
11
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
12
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
13
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
14
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
15
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
16
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
17
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
18
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
19
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
20
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यात प्रेमीयुगुल पलायनाच्या प्रकारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:53 IST

चार महिन्यात २२, तर तीन वर्षात ७० प्रेमीयुगल गायब, चर्चेचा विषय

ठळक मुद्देतालुक्यात गेल्या चार महिन्यात मुलींना पळवून नेणे व प्रेमीयुगुल म्हणून पलायन करणे अशी जवळपास २२ प्रकरणे झाली असून, काहींची पोलीस ठाण्यात नोंद आहे. परंतु नोद नसलेलीही अनेक प्रकरणे आहेत.या प्रकाराने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

सैयद लियाकत ।जामनेर, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात गेल्ल्या पाच-सहा दिवसांपासून एका चर्चेला उत आहे ‘याची मुलगी पळून गेली...’, ‘त्याचा मुलगा पळून गेला...’ मोबाइल, चित्रपट, टीव्ही मालिकांचे अनुकरण करीत घरच्यांचा विरोध असूनही ‘प्रेमीयुगुलांचे, पलायन करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात जवळपास २२ मुला-मुलींनी पलायन केले आहे. गेल्या तीन वर्षात १०५ जण हरविल्याची (मिसिंग) नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यात तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात ७० तरुण-तरुणीनी पलायन केले आहे. यातील काहींंची पोलीस ठाण्यात नोंद आहे, तर काहींंनी प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, बदनामी होईल या भीतीपोटी पोलीस गाठलेच नाही. मात्र घडत असलेल्या प्रकारांबद्दल पालकवर्गात चिंतेचे वातावरण असून, दुसरीकडे हा विषय चर्चेचा विषय बनला आहे.प्रेमीयुगुलाने शहरातून, गावातून पलायन केले तर चार दिवस, १५ दिवस, महिनाभरात ते रजिस्टर लग्न करूनच पोलीस ठाण्यात दाखल होतात. काही मुलीदेखील प्रेमात आंधळ्या होत, आई-वडिलांचा, भविष्याचा कुठलाही विचार न करता लग्नाला समंती देतात. या वाढत्या प्रकरणामुळे अनेक पालक चिंतित झाले आहेत. या प्रकाराला आळा बसावा म्हणून महाविद्यालयात जनजागृती, शिबिरे, व्याख्याने राबविण्याची गरज आहे.पालकानी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. आईने मुलीची दररोज चौकशी करावी. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवणे गरजेचे आहे.-राजेश काळे,प्रभारी पोलीस अधिकारी, जामनेर 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJamnerजामनेर