शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाणीटंचाई निवारणार्थ अंतुर्ली येथे महत्त्वपूर्ण पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 14:58 IST

मुक्ताईनगर, जि. जळगाव : भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथे ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले ...

ठळक मुद्देअंतुर्ली येथे जलसंकट निवारण करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली बैठकपाणी अडविणे, जिरवणे यावर भर देणारबंद गावविहिर, ट्यूबवेलजवळ शोषखड्डे करणार

मुक्ताईनगर, जि. जळगाव : भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथे ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.संपूर्ण जळगाव जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यात मुक्ताईनगर तालुकाही मागे नाही. आजच्या स्थितीत अंतुर्ली येथे गंभीर पाणीटंचाई नाही, मात्र भविष्यातील स्थिती पाहता ग्रामस्थांनी एकजूट केली आणि ग्राम पंचायतीच्या बाजूला असलेल्या दीपक कुलकर्णी यांच्या वाड्यात ग्रामस्थांची एकत्र बैठक घेतली.या बैठकीला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीचे आयोजन दीपक कुलकर्णी यांनी केले होते.पाणी अडवणे आणि जिरवणे तसेच परिसरात जास्तीत जास्त झाडे लावणे आणि जगवणे याविषयी चर्चा करण्यात आली. गावात ग्रामपंचायतीच्या ज्या ट्यूूबवेल आहेत त्या ठिकाणी शोषखड्डा करणे, परिसरातील भांमदार नाल्यावर जुना पूल आहे त्या ठिकाणीसुद्धा जास्तीत जास्त पाणी अडवले जाऊ शकते त्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच गावात व शेतात ज्या विहिरी बंद अवस्थेत असतील त्या ठिकाणी पाणी जिरवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.आता पुढील नियोजन आणि कार्य याविषयी लवकरच आढावा घेतला जाईल, असे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.