शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

एकाचा पुरात वाहून तर शेतकऱ्यासह दोन जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 8, 2017 23:46 IST

जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना प्राण गमावावे लागले. बुधवारी झालेल्या पावसामुळे एक जण पुरात

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 8 -   जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना प्राण गमावावे लागले. बुधवारी झालेल्या पावसामुळे एक जण पुरात वाहून गेला तर गुरुवारी एका शेतकऱ्यासह दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे डोहात पाय घसरल्याने एक बालक बेपत्ता आहे. तुषार गुलाबराव न्हावी (२७, रा. चहार्डी ता. चोपडा), दीपक राजाराम निकम (२९, रा.शेंदुर्णी ता. जामनेर), समाधान कडुबा सुरवाडे ( ४०, रा. जळांद्री ता. जामनेर) अशी या मृतांची नावे आहेत.चहार्डी येथील काळकमपूरा भागातील तुषार न्हावी हा बुधवारी रात्री केश कर्तनाचा व्यावसाय आटोपून रात्री घरी जात होता. चंपावती नदी पार करत असतांना नदीला आलेल्या पुरात तो वाहून गेला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. दीपक निकम हा गुरुवारी मित्रांसह गोंदेगाव ता. जामनेर येथे धरणात पोहण्यासाठी गेला होता. तिथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जळांद्री येथील शेतकरी समाधान सुरवाडे यांचा मृतदेह गुरूवारी दुपारी कांग नदीपात्रात आढळून आला. कांग प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. ओझर ता. चाळीसगाव येथील तितूर नदीपात्राजवळ असलेल्या नाग डोहात राहुल जिभाऊ बागूल ( ९, रा.इंदिरानगर ओझर, ता. चाळीसगाव) हा बालक पाय घसरुन पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्याचा रात्रीपर्यंत शोध लागलेला नव्हता.