शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

शवदाहिन्या न बसवल्यास ‘भीक मागो’ आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

नगरपालिकेच्या अमरधाम येथील शवदाहिन्या पूर्णपणे निकामी झाल्या असून, त्याठिकाणी अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. सद्यस्थितीत कोरोना ...

नगरपालिकेच्या अमरधाम येथील शवदाहिन्या पूर्णपणे निकामी झाल्या असून, त्याठिकाणी अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे शहरातील अनेकांनी आपले प्राण गमविले आहेत. आज जिवंतपणी तर हाल आहेच, पण मृत्यू झाल्यावरसुद्धा अमरधाममध्ये हाल होत आहेत. म्हणून याठिकाणी नूतन शवदाहिन्या त्वरित बसविण्यात याव्यात व लोकांची होणारी फरफट थांबवावी; अन्यथा पीपल्स सोशल फाउंडेशनच्यावतीने शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येईल व त्यातून मिळालेला पैसा जमा करून फाउंडेशनच्यावतीने शवदाहिन्या बसविण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गवळी, माजी नगरसेवक प्रदीप राजपूत, पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष आकाश पोळ, उपाध्यक्ष शिवसागर पाटील, हर्षल माळी, प्रवीण जाधव, अतुल चौधरी, गौरव पाटील, श्रीकांत आव्हाड, रोशन चव्हाण, प्रशांत पाटील, साहिल आव्हाड, सनी सरोदे, सुमित पवार, सारंग जाधव, हर्षल बोरसे आदी उपस्थित होते.