शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

एकरकमी परतपेडीसाठी पैसेच नाहीत, शेतक:यांना लाभ कसा मिळणार?

By admin | Updated: June 28, 2017 16:42 IST

एस.बी.पाटील यांचा प्रश्न : जे कर्ज फेडू शकत नाही ते पैसे कुठून आणतील?

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.28 - थकीत कजर्दारांसाठी राज्य शासनाने एकरकमी परतफेडीचे धोरण कजर्माफी देताना अवलंबले असले तरी ज्यांच्याकडे कर्ज भरायला पैसे नव्हते त्यांनीच कर्ज थकविले. या शेतक:यांना सरसकट कजर्माफी देण्याऐवजी त्यांच्यासाठी एकरकमी परतफेडीचे धोरण सरकारने आणले. ही बाब चुकीची असून, शासनाने सरसकट कजर्माफी द्यावी, अशी अपेक्षा सुकाणू समितीचे सदस्य एस.बी.पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  
थकीत कजर्दार पैसे भरू शकले असते तर ते थकीत राहिले असते का?  आता एवढा पैसा ते कसे उभे करणार? त्यांना आज कोणतीही बँक कर्ज देत नाही. जे शेतकरी  2012 ते 2016  या चार वर्षाच्या दुष्काळात कर्ज फेडू शकले नाहीत त्या थकबाकीदारचे कर्ज  पुनर्गठण करण्याचे आदेश रिझव्र्ह बँकेने दरवर्षी दिले. असे असताना 99 टक्के बँकांनी पुनर्गठण केले नाही. बँकांनी दंड व्याज न लावण्याचे व ते लावले असल्यास माफ करण्याचे आदेशदेखील पाळले नाहीत. 
जिल्हास्तरीय बँक समित्या व राज्यस्तरीय बँक समित्यांनी दुष्काळी वर्षात शेतक:यांच्या व्याजदरबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन व्याजदर कमी करण्याचे आदेश दिले. जे  नियमित कर्जदार आहेत तेदेखील त्यात समाविष्ट आहेत. पण त्याबाबतही बँकांनी चालढकल केली आहे, असेही एस.बी.पाटील यांनी म्हटले आहे.