शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

रात्रीच्या संचारबंदीत दंगल झालीच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व ...

शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व एमआयडीसीतील कंपनीत हा धिंगाणा सुरू होता. बॅट, रॉडसारख्या हत्यारांचा वापर झाला. गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती, अर्थात खरेच गोळीबार झाला की अफवाच होती, हा देखील संशोधनाचाच भाग आहे. शहरात खेळण्यासारखे सहज शस्त्र उपलब्ध होत असल्याने गोळीबार नवीन नाही, असो पण यानिमित्ताने खरा प्रश्न निर्माण होत आहे तो संचारबंदीच्या अंमलबजावणीचा. मनपा व पोलीस या दोन्ही यंत्रणा खरोखर आपले कर्तव्य पार पाडत आहेत का? पाडत असतील तर मग रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या लोकांना कोणी हटकले नाही का, की गस्त नव्हतीच? यासारखे प्रश्न जळगावकरांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.

अधिकाऱ्यांची धडपड; पण यंत्रणा कामचुकार

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांची प्रचंड धडपड सुरू आहे. प्रशासनाकडून रोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे तर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व मनपावर सोपविण्यात आली आहे. तीन दिवस पूर्णपणे आस्थापना बंद राहिल्या, हा जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला, मात्र संचारबंदीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई होणेचे अपेक्षित असताना पोलीस किंवा मनपाकडून कारवाया होताना दिसत नाही. रात्रीची नाकाबंदी व गस्तही दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी दोन गटात दंगल झाली.