शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

महामार्गावरील कर्मचाऱ्याचा पाईपात अडकून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 18:04 IST

दुर्घटना : वाघूर नदीत पाय सटकल्यावर काळाचा घाला

भुसावळ :-महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यासाठी नदीपात्रातून करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपात अडकून महामार्गावरील कर्मचाºयाचा मृत्यू ओढवला आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कायार्साठी वेल्डिंग सेक्शन मधील वेल्डर पदावर कार्य करणारा दिल्ली येथील मूळ रहिवासी लालबाबू पंडित (४५) हा कामासाठी नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेला असता तेथेच त्याचा पाय निसटला व तो सरळ नदीपात्रात टाकलेल्या पाईपात जाऊन अडकला. शेवाळ असल्या कारणाने लालबाबू पाइपातून आरपार बाहेर येऊ शकला नाही व पाय सरळ छातीला लागून गोलाकार स्थितीमध्ये गुदमरून अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र मात्र साकेगाव मधील एखादी व्यक्ती याठिकाणी अडकली असती तर या विचाराने साकेगाव मध्ये संतप्त संताप व्यक्त करण्यात येत आहे.नदीपात्रातून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची परवानगी नाही?महामार्ग अधिकाऱ्यांनी पुलाचे कार्य सोपे व्हावे याकरिता वाघूर नदीपात्रातून रस्ता तयार केला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा याकरिता नदीमध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यात ठिकठिकाणी सिमेंटचे पाईप टाकण्यात टाकण्यात आले आहे, याठिकाणी साकेगावकर नेहमी अंघोळीसाठी व महिला कपडे धुण्यासाठी तसेच मासेमारी व्यवसाय करणारे मासे पकडण्यासाठी येत असतात अशा परिस्थितीमध्ये कोणी पाईपात अडकले तर त्यास कोण जबाबदार राहील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विनापरवानगी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामध्ये आकाराने मोठे पाईप जर टाकले असते तर सदर व्यक्ती पाईप मधून बाहेर आला असता व त्याचे प्राण वाचू शकले असते, मात्र पाईपाची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे कर्मचाºयाचा मृत्यू ओढवला आहे.मुलीचे होणार होते लग्न..मयत लालबाबू यांच्या मुलीचे लग्न ठरलं ठरले होते यातच काळाने त्याच्यावर घाला घातला. दरम्यान त्याचे कामावरचे सहकारी यांनी माणुसकीच्या नात्याने मुलीच्या लग्न कार्याची जबाबदारी उचलली असून सर्वांच्या सहकार्याने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे अधिकारी देवेंद्र महाडिक यांनी सांगितले.याबाबत नशिराबाद नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.