शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जळगाचा पारा 42 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 13:33 IST

गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे

 ‘लु’ वा:यांमुळे उष्णतेचा कहर : सात वर्षाचा विक्रम मोडला

जळगाव,दि.29 - गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे. तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषीत संचारबंदी असल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या कोरडय़ा व उष्ण वा:यांचा म्हणजेच ‘लु’ वा:यांचा प्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 
जळगाव शहराच्या तापमानाने 42 अंशाचा पारा गाठला आहे. मार्च महिन्यात जळगाव पा:याने 7 वर्षानंतर पहिल्यांदाच 40 अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  2010 मध्ये जळगावचा पारा 41 अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात 42.8 अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्ते देखील ओस पडत आहे. तसेच रात्री उशीरार्पयत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
आठवडाभर राहणार कहर कायम  
उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वा:यांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे.  ‘लु’ वा:याचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने किमान आठवडाभर तरी जळगावकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचे देखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडुन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. यामुळे उकाडय़ापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी 3 तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाडय़ामुळे घरात राहणे देखील शक्य होत नाही. उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे.