शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जळगाचा पारा 42 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 13:33 IST

गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे

 ‘लु’ वा:यांमुळे उष्णतेचा कहर : सात वर्षाचा विक्रम मोडला

जळगाव,दि.29 - गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे. तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषीत संचारबंदी असल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या कोरडय़ा व उष्ण वा:यांचा म्हणजेच ‘लु’ वा:यांचा प्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 
जळगाव शहराच्या तापमानाने 42 अंशाचा पारा गाठला आहे. मार्च महिन्यात जळगाव पा:याने 7 वर्षानंतर पहिल्यांदाच 40 अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  2010 मध्ये जळगावचा पारा 41 अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात 42.8 अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्ते देखील ओस पडत आहे. तसेच रात्री उशीरार्पयत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
आठवडाभर राहणार कहर कायम  
उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वा:यांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे.  ‘लु’ वा:याचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने किमान आठवडाभर तरी जळगावकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचे देखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडुन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. यामुळे उकाडय़ापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी 3 तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाडय़ामुळे घरात राहणे देखील शक्य होत नाही. उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे.