शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जळगाचा पारा 42 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 13:33 IST

गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे

 ‘लु’ वा:यांमुळे उष्णतेचा कहर : सात वर्षाचा विक्रम मोडला

जळगाव,दि.29 - गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे. तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषीत संचारबंदी असल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या कोरडय़ा व उष्ण वा:यांचा म्हणजेच ‘लु’ वा:यांचा प्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 
जळगाव शहराच्या तापमानाने 42 अंशाचा पारा गाठला आहे. मार्च महिन्यात जळगाव पा:याने 7 वर्षानंतर पहिल्यांदाच 40 अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  2010 मध्ये जळगावचा पारा 41 अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात 42.8 अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्ते देखील ओस पडत आहे. तसेच रात्री उशीरार्पयत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
आठवडाभर राहणार कहर कायम  
उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वा:यांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे.  ‘लु’ वा:याचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने किमान आठवडाभर तरी जळगावकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचे देखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडुन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. यामुळे उकाडय़ापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी 3 तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाडय़ामुळे घरात राहणे देखील शक्य होत नाही. उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे.