शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

हॉकर्स झोनची अंमलबजावणी रखडली

By admin | Updated: December 22, 2015 00:32 IST

भुसावळ : शहरातील मुख्य वर्दळीच्या जवाहर डेअरी ते डिस्को टॉवर भागात लोटगाडीचालकांसह अन्य व्यावसायिकांमुळे रहदारीसह व्यापा:यांच्या व्यवसायावर परिणाम होत

भुसावळ : शहरातील मुख्य वर्दळीच्या जवाहर डेअरी ते डिस्को टॉवर भागात लोटगाडीचालकांसह अन्य व्यावसायिकांमुळे रहदारीसह व्यापा:यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने पालिकेने हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्याचे सूतोवाच केले होत़े त्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवल्यानंतर त्यात आलेल्या त्रुटी दूर न केल्याने अंमलबजावणी रखडली आह़े

तत्कालीन मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव पडून राहिल्याने अंमलबजावणी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली़ हॉकर्स झोनची अंमलबजावणी झाली असती तर वर्दळीच्या भागात होणारी वाहतूक कोंडी टळून पालिकेच्या उत्पन्नातदेखील मोठी वाढ झाली असती़

हॉकर्स झोनची घोषणा

शहरातील आठवडे बाजार परिसरात मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक रस्त्यावरच लोटगाडय़ा लावतात़ यातून व्यापारी व लोटगाडीचालकांमध्ये होत असलेल्या संघर्षानंतर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पुढाकार घेत हॉकर्स झोन बनवणार असल्याची घोषणा केली होती़ त्याअंतर्गत मुंबईच्या एक्ससीसी कंपनीला त्याचा आराखडा करण्याचा ठेका देण्यात आला़ संबंधित एजन्सीने सव्रेक्षण पूर्ण करून पालिकेला त्याबाबत अहवाल सादर केल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला़

स्वाक्षरीअभावी प्रस्ताव रखडला

हॉकर्स झोनला शासनाने परवानगी दिली असली तरी किरकोळ त्रुटींमुळे तो प्रस्ताव पुन्हा पालिकेत आला. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी स्वाक्षरी न केल्याने प्रस्तावाचा पाठपुरावा रखडला, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली़

अतिक्रमणाची डोकेदुखी

आठवडे बाजारात किमान 200 हून अधिक विविध व्यवसाय करणारे लोटगाडीचालक रस्त्यावरच लोटगाडय़ा लावतात़ परिणामी या भागातून दुचाकीवर तर सोडा, पायी चालणेदेखील कठीण होत़े आठवडे बाजारात मुख्य वर्दळीच्या ठिकाणी व्यापा:यांच्या दुकानाबाहेरच लोटगाडय़ा लागत असल्याने त्याचा ग्राहकीवर परिणाम होत आह़े दुकानाबाहेर लागलेल्या लोटगाडय़ांमुळे ग्राहक एकतर खरेदीसाठी येत नाही वा दुस:या दुकानाकडे वळतो, असे व्यापारिवर्गाचे म्हणणे आहे. तर गेल्या 30 वर्षापासून हातगाडीचालक व्यवसाय करतात़ दिवसभराच्या कमाईतून त्यांचा रहाटगाडा चालतो़