शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हतनूर धरणाचा विसर्ग केला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST

जळगाव : दोन दिवसापूर्वी उघडण्यात आलेले हतनूर धरणाचे ४१ दरवाजे अजूनही उघडेच असून, धरणातून विसर्ग मात्र कमी करण्यात आला ...

जळगाव : दोन दिवसापूर्वी उघडण्यात आलेले हतनूर धरणाचे ४१ दरवाजे अजूनही उघडेच असून, धरणातून विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणक्षेत्रात पाऊस कमी होत असल्याने आवक कमी झाल्याने विसर्ग कमी केला आहे.

हतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवीत शुक्रवारी रात्री हा विसर्ग एक लाख ३३ हजार ८४३ क्युसेसपर्यंत पोहचला होता. त्यानंतर पाऊस कमी होत असल्याने विसर्ग कमी केला जात आहे. यात शनिवारी सकाळी सहा वाजता ८९ हजार ४८८ क्युसेस, दुपारी १२ वाजता ७२ हजार ५७२ क्युसेस, दुपारी तीन वाजता ६८ हजार १९३ क्युसेस व संध्याकाळी सहा वाजता ६३ हजार ३१९ क्युसेसवर हा विसर्ग आला.

हतनूर धरणाचा विसर्ग कमी केला असला तरी राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दक्षता घेतली जात आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह यंत्रणा सतर्क आहे.