शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

हतनूर धरणाचा विसर्ग केला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST

जळगाव : दोन दिवसापूर्वी उघडण्यात आलेले हतनूर धरणाचे ४१ दरवाजे अजूनही उघडेच असून, धरणातून विसर्ग मात्र कमी करण्यात आला ...

जळगाव : दोन दिवसापूर्वी उघडण्यात आलेले हतनूर धरणाचे ४१ दरवाजे अजूनही उघडेच असून, धरणातून विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणक्षेत्रात पाऊस कमी होत असल्याने आवक कमी झाल्याने विसर्ग कमी केला आहे.

हतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवीत शुक्रवारी रात्री हा विसर्ग एक लाख ३३ हजार ८४३ क्युसेसपर्यंत पोहचला होता. त्यानंतर पाऊस कमी होत असल्याने विसर्ग कमी केला जात आहे. यात शनिवारी सकाळी सहा वाजता ८९ हजार ४८८ क्युसेस, दुपारी १२ वाजता ७२ हजार ५७२ क्युसेस, दुपारी तीन वाजता ६८ हजार १९३ क्युसेस व संध्याकाळी सहा वाजता ६३ हजार ३१९ क्युसेसवर हा विसर्ग आला.

हतनूर धरणाचा विसर्ग कमी केला असला तरी राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दक्षता घेतली जात आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह यंत्रणा सतर्क आहे.