शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

हणुमंतखेडे सीमच्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

एरंडोल : सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेतकऱ्यांनीदेखील आधुनिक राहावे ...

एरंडोल : सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेतकऱ्यांनीदेखील आधुनिक राहावे म्हणून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत क. का. वाघ. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी तथा तालुक्यातील हणुमंतखेडे सीम येथील कृषिकन्या ऐश्वर्या संजय पाटील हिने शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवता यावा व चांगला भाव मिळेल त्या वेळेस विकता यावा यासाठी वीट, बांबू, पाईप, खाली पोती याचा वापर करून शीतकक्ष कसे निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. या शीतकक्षाचे वातावरण बाहेरील वातावरणापेक्षा १० ते १५ सेल्सिअसने कमी असते. म्हणून शेतकरी आपल्या मालाची साठवणूक जास्त वेळ करू शकतो.

फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षात साठवणुकीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला फळे जास्त काळ टिकतात.

या शीतकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही. शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनील बैरागी व प्रा. नीलेश गडगे यांचे मार्गदर्शन लाभले.