शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हणुमंतखेडे सीमच्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

एरंडोल : सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेतकऱ्यांनीदेखील आधुनिक राहावे ...

एरंडोल : सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेतकऱ्यांनीदेखील आधुनिक राहावे म्हणून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत क. का. वाघ. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी तथा तालुक्यातील हणुमंतखेडे सीम येथील कृषिकन्या ऐश्वर्या संजय पाटील हिने शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवता यावा व चांगला भाव मिळेल त्या वेळेस विकता यावा यासाठी वीट, बांबू, पाईप, खाली पोती याचा वापर करून शीतकक्ष कसे निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. या शीतकक्षाचे वातावरण बाहेरील वातावरणापेक्षा १० ते १५ सेल्सिअसने कमी असते. म्हणून शेतकरी आपल्या मालाची साठवणूक जास्त वेळ करू शकतो.

फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षात साठवणुकीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला फळे जास्त काळ टिकतात.

या शीतकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही. शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनील बैरागी व प्रा. नीलेश गडगे यांचे मार्गदर्शन लाभले.