शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबभाऊ... अधिकारीसले आता दनकाडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

पालकमंत्री विकास योजनेबाबत जागृत आहेत, गेल्या ५० महिन्यांपासून या ११ कोटी खर्चाच्या योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे, २४ ...

पालकमंत्री विकास योजनेबाबत जागृत आहेत, गेल्या ५० महिन्यांपासून या ११ कोटी खर्चाच्या योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे, २४ महिन्यांत हे काम पूर्ण व्हायला हवे होते. पण सरकारी कार्यालये एकमेकांना दोष देऊन आमचा काही दोष नाही, अशी भूमिका मांडतात, गावकऱ्यांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

अंजनी प्रकल्पातून ह्या योजनेचा उद्भव आहे, तेथे विहीर खोदली आहे, गावापर्यंत पाइपलाइन टाकली गेली आहे, जलकुंभ बांधून तयार आहेत, जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील तयार आहे, तरीदेखील गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही.

योगायोगाने पालकमंत्री हेच पाणीपुरवठामंत्रीदेखील आहेत, ते आज कासोदा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यांच्या कासोदा दौऱ्यामुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

देवनाबी पानी येत नई, आनी योजना मझारथून बी पेवाले पानी भेटत नई. गुलाबभू, दनकाळा हो या अधिकारीसले अशी आर्त हाक गुलाबराव पाटील यांना कासोदा ग्रामस्थांनी दिली आहे.

ठेकेदार, जीवनप्राधिकरण विभाग व वीज कार्यालय हे सर्व संबंधित आमचा काहीही दोष नाही असा वेळोवेळी खुलासा करून एकमेकांचा दोष दाखवून अंग झटकण्याच्या वृत्तीमुळे ५० हजार लोकसंख्येला योजना असून पिण्याचे पाणी मिळू नये याबाबत येथे संताप व्यक्त होत आहे.