शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

गुलाबभाऊ... अधिकारीसले आता दनकाडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

पालकमंत्री विकास योजनेबाबत जागृत आहेत, गेल्या ५० महिन्यांपासून या ११ कोटी खर्चाच्या योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे, २४ ...

पालकमंत्री विकास योजनेबाबत जागृत आहेत, गेल्या ५० महिन्यांपासून या ११ कोटी खर्चाच्या योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे, २४ महिन्यांत हे काम पूर्ण व्हायला हवे होते. पण सरकारी कार्यालये एकमेकांना दोष देऊन आमचा काही दोष नाही, अशी भूमिका मांडतात, गावकऱ्यांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

अंजनी प्रकल्पातून ह्या योजनेचा उद्भव आहे, तेथे विहीर खोदली आहे, गावापर्यंत पाइपलाइन टाकली गेली आहे, जलकुंभ बांधून तयार आहेत, जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील तयार आहे, तरीदेखील गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही.

योगायोगाने पालकमंत्री हेच पाणीपुरवठामंत्रीदेखील आहेत, ते आज कासोदा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यांच्या कासोदा दौऱ्यामुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

देवनाबी पानी येत नई, आनी योजना मझारथून बी पेवाले पानी भेटत नई. गुलाबभू, दनकाळा हो या अधिकारीसले अशी आर्त हाक गुलाबराव पाटील यांना कासोदा ग्रामस्थांनी दिली आहे.

ठेकेदार, जीवनप्राधिकरण विभाग व वीज कार्यालय हे सर्व संबंधित आमचा काहीही दोष नाही असा वेळोवेळी खुलासा करून एकमेकांचा दोष दाखवून अंग झटकण्याच्या वृत्तीमुळे ५० हजार लोकसंख्येला योजना असून पिण्याचे पाणी मिळू नये याबाबत येथे संताप व्यक्त होत आहे.