शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हाती आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:12 IST

चोपडा तालुक्यातील वास्तव : पिकपेरा नोंदीनुसार भरपाई देण्याची मागणी

चोपडा : तालुक्यात सततच्या अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातातून हंगाम गेलेला आहे. जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यात यावर्षी जवळपास अकराशे मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. नोव्हेंबर सुरू झाला तरीही सततच्या पावसाने खरीप हंगामातील मूग, उडीद, मका, कापूस, तूर, सोयाबीन यासारखी पिके नेस्तनाबूत झाली आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वाºयावर सुटला आहे. शेतक?्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शासन स्तरावर तत्काळ मदत द्यावी अशी मागणी केलेली आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व नेते, लोकप्रतिनिधी मश्गुल असताना व निकालानंतर दिवाळीचा सण सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अवकाळी पावसाने शेतातील सर्व पिके सडून खराब झाली आहेत. एवढेच नाही तर जनावरांसाठी चाराही सडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र सध्यातरी तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी तथा मंडळ अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून संथ गतीने पंचनामे सुरू आहेत. शेतकरी चिंतेत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे जाणवते.यासोबतच नवनिर्वाचित आमदार व पक्षीय नेते हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री कोण होणार यात गुंतलेले आहेत. त्यांनाही शेतकºयांकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे दिसते आहे. गेल्या दहा वर्षात कधी नव्हे एवढा पाऊस यावर्षी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता उशीर झाल्याने दुसरा रब्बी हंगामही हातून जाण्याची भीती तालुक्यातील शेतकरी वर्तवीत आहेत. याबाबत दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.