शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

राजकारणातून बाहेर पडलोय, आता नव्या दमाचा सिनेमा बनविणार - गोविंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 11:58 IST

खासदरकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी कधीही राजकारणाबाबत बोललो नाही

चंद्रकांत जाधव / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 - मी खासदार झालो. राजकारणात काम केले, पण खासदरकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी कधीही राजकारणाबाबत बोललो नाही, पुढेही राजकारणात जाण्याचाही विचार नाही. आता नव्या दमाचा सिनेमा बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे  सिनेअभिनेता गोविंदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गोविंदा यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला संवाद असा..प्रश्न - आपण हत्या हा दमदार सिनेमा बनविला. पण यानंतर असा सिनेमा आला नाही. कुठल्या प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे?गोविंदा - हत्या हा सिनेमा आम्ही किंवा आमच्या गटाने मिळून बनविला. यानंतर असा सिनेमा आला नाही हे सत्य आहे. परंतु मी नवा आशय, विषयाच्या शोधात आहे. काही नवीन मिळते का, हे पाहूयात. प्रश्न - मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत काय मत आहे?गोविंदा - मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. पण सरकारच्या कामगिरीविषयी मी बोलणे योग्य नाही. मी कधी कुण्या नेत्याविषयीदेखील काही भाष्य कधीच नाही. प्रश्न - जळगावविषयी आपले काय मत आहे?गोविंदा - जळगावमध्ये माङो अनेक चाहते आहेत. त्यांच्याकडून सतत प्रेम मिळते. यापूर्वीही मी एकदा जळगावात आलो होतो. त्या वेळेस जसा मला चाहत्यांचा प्रतिसाद, प्रेम मिळाले. तसेच प्रेम आताही मिळाले.भविष्यात लोकसभा निवडणूक लढणार का?माझी छोरा विरार का, अशी प्रतिमा आहे. मी चाहते, प्रेमींच्या आग्रहामुळे निवडणूक लढलो. पण माझा खासदारकीचा कार्यकाळ आटोपल्यानंतर मी कधी राजकारण या विषयाबाबत बोललो नाही. मी राजकारणातून आता बाहेर पडलोय. पुन्हा निवडणूक हा मुद्दाच नाही.