शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

रद्दी द्या, नव्या को:या वह्या घ्या

By admin | Updated: December 31, 2015 01:10 IST

जळगाव :‘रद्दी द्या नव्या को:या नेचर फ्रेंडली वह्या घ्या’ ही अभिनव योजना राबविण्याची मागणी विनोद तावडेंकडे केली.

जळगाव : पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा या उद्देशाने आनंद पब्लिकेशनतर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये ‘रद्दी द्या नव्या को:या नेचर फ्रेंडली वह्या घ्या’ ही अभिनव योजना राबविण्याची मागणी जितेंद्र कोठारी यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडे केली.

चावलखेडा येथील नीळकंठेश्वर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी ते जिल्हा दौ:यावर आले असता त्यांना या अभिनव उपक्रमाबाबत माहिती दिली.

त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सकारात्मक विचार करून योजना राज्यभर राबविण्याचे आश्वासन दिले आहे.

या योजनेअंतर्गत रद्दीच्या मोबदल्यात दर्जेदार आनंद नोटबुक्स विद्याथ्र्याना दिल्या जाणार असून कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही. फक्त रद्दीच्या मोबदल्यात दर्जेदार वह्या हीच देवाण घेवाण असेल.

या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणा:या वह्या 100 टक्के पर्यावरणपूरक असून पुनर्निर्मित केलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला अनुरूप ही योजना आहे.

शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यासाठी शासकीय आदेश काढण्याची मागणी कोठारी यांनी केली.

तसेच दिल्या जाणा:या वह्यांवर शिक्षण विभाग काही संदेश विद्याथ्र्याना देऊ इच्छित असेल तर तो छापील स्वरूपात वह्यांवर प्रसिद्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.