शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरीआॅन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 15:31 IST

महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

ठळक मुद्दे ‘एनएसयु’ची मागणी उमवित आंदोलन २५ रोजी ‘कॅरीआॅन’बाबत  निर्णय घेवू : उमविचे आश्वासन

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

अभियांत्रिकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे तीसºया वर्षाचे विषय उत्तीर्ण झाले आहेत. मात्र दुसºया वर्षाच्या  एका विषयात नापास  झाल्याने विद्यार्थ्यांना  चौथ्या वर्षाला प्रवेश  घेता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होत असल्याने एनएसयुआय कडून  हे आंदोलन करण्यात आले.  एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता शेकडो विद्यार्थ्यांनी उमवि परिसर ‘वुई वॉन्ट कॅरीआॅन’ च्या घोषणांनी दणाणून सोडला होता. 

नांदेड विद्यापीठाने केले तर उमविला काय अडचण ?एनएसयुआयच्या काही विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलसचिव  प्रा.ए.बी.चौधरी यांची  भेट घेतली. नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु यांनी आपल्या विशेषाधिकार वापरून विद्यापीठातील संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये  कॅरीआॅन सुरु केले असून,  उमवि प्रशासनाला काय अडचणण असा प्रश्न विद्यार्थ्यांनी  उपस्थित केला. तसेच याबाबत अनेकवेळा उमविचे  परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली वागणुक दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच जोपर्यंत  कॅरीआॅन बाबत निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात येणार नाही, तोवर  विद्यापीठ सोडणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.

प्राधिकरण निवडणूक संपल्यानंतर निर्णय घेवू१७ सप्टेंबर रोजी उमविच्या प्र्राधिकरणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून, १९  सप्टेंबर रोजी  निवडणुकीचा निकाल  जाहीर होणार आहे. त्यामुळे या दरम्यान कॅरीआॅन बाबत निर्णय शक्य नसल्याने २५ सप्टेंबर रोजी कॅरीआॅन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्र्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी, उपकुलसचिव प्रा.बी.बी.पाटील, प्रा.राजेश वळवी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. २५ रोजी कॅरीआॅनबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘एनएसयुआय’तर्फे देण्यात आला आहे.