शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

बांबूच्या बारवर सराव करणारी मुलगी ते ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

मीराबाई चानू ८ ऑगस्ट १९९४ ला मणिपूरमध्ये एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये कुंजीरानी ...

मीराबाई चानू

८ ऑगस्ट १९९४ ला मणिपूरमध्ये एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये कुंजीरानी देवी खेळायला गेल्या. त्यांना पदक मिळाले नाही. मात्र त्याचवेळी लहानआ मीराबाईने त्यांचा आदर्श घेतला आणि या खेळात कारकीर्द करण्याचे ठरवले. मीराबाईने २००७ मध्ये बांबूने बनवलेल्या बारचा वापर करून सराव केला आहे. ती आपल्या जिद्दीच्या जोरावर २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली. तिथे तिच्या नावासमोर लिहिले गेले ‘डिड नॉट फिनिश’. तिला एकदाही वजन सहज उचलता आले नाही. तिच्यावर टीका झाली. कठोर शब्दात घरी बसणाऱ्या भारतीयांनी सोशल मीडियावर येथेच्छ टिंगल केली. २०१६ मध्ये ती डिप्रेशनमध्ये गेली. पण २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिद्दी मीराबाईचा नवा अवतार सगळ्यांना बघायला मिळाला. २०१६ मध्ये भारतीयांनी जिची टिंगल उडवली, त्याच मीराबाईचे २०२१ मध्ये भरभरून कौतुक होत आहे. तिने टोकियोत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलले आणि पुढच्याचक्षणी देशभरात तिच्या नावाची चर्चा सुरू झाली. ती सिंधूनंतर भारताची फक्त दुसरी रौप्यपदक विजेती महिला खेळाडू आहे.