शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

सामान्य माणूस हिच माझी लेखन प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:11 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात प्रा.संजीव गिरासे यांनी आपल्या लेखन प्रेरणेविषयी केलेला उलगडा.

लेखनाची उर्मी अंतरमनातून उमटते. संवेदना अक्षरातून प्रकट होतात. जे डोळ्यांनी पाहिलं, मनाने अनुभवलं आणि शब्दांनी सावरलं अशी ही लेखन प्रक्रिया असते. मला लेखनाची प्रेरणा मिळते ती समाजातून. समाजातील व्यक्ती जेव्हा माङया लेखनातील व्यक्तीरेखा बनतात त्याच पुढे लेखन काळातील माङया प्रेरणा ठरतात. त्यांच्यामुळेच माङयाकडून लेखन होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. समाजात आपल्या अवतीभवती घडणा:या घटनांमधून कथाबीज मिळतं. मग मनाला चटका लावून जाणा:या व्यक्ती, जगण्याची त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष आणि संघर्षातून मिळालेलं यश, अपयश, नैराश्य, आनंद यांचं गणित मांडताना मिळणारा आनंद, त्यांच्यातील समरसता हीच माझी लेखन प्रेरणा आहे. आणखीन एक माझं समीकरण मी केलं आहे. सामान्य माणूस समाजातील व्यवस्थेत नेहमीच तो भरडला जातो. सारं तो सोसत असतो अगदी मनाच्या विरुद्ध. व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं बळ त्याच्यात नसतं हे वास्तव मी कसं विसरणार? तशाच व्यक्तीरेखा माङया साहित्यातून आकार घेत असतात. बंड, विद्रोह सामान्य माणूस करू शकत नाही. आजचा शेतकरी व्यवस्थेकडून नागवला जातो. आंदोलनात किती शेतकरी स्वयंप्रेरणेने आलेले असतात, हा प्रश्न प्रश्नच राहतो. प्रत्येकाला आपलं पोट भरण्याची पडली आहे. राजकारण, मोर्चे, आंदोलन हे त्यांच्या मनाला स्पर्शत नाही. हे केलं तर त्याने खावं काय? शेतात घाम कुणी गाळायचा? तसंच नोकरी व्यवसायातल्या सामान्य माणसाचं झालंय.. कुणी स्वयंकेंद्रितचा आरोप करेल; पण सत्य नाकारून चालणार नाही. सामान्य माणूस विद्रोह करण्यासाठी अजून अवकाश आहे, असं माझं स्वत:चं मत आहे. सामान्य माणूसच माझी खरीखुरी लेखन प्रेरणा आहे. इतर साहित्यिकांचं साहित्य ही माङया लेखन शैलीला आकार देण्याचे कार्य करते. माङया चिंतनाला रंगही भरते. ाहित्यिक मित्रांशी केलेली चर्चा ही माङया लेखनाचं बळ आहे.