शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य माणूस हिच माझी लेखन प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:11 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात प्रा.संजीव गिरासे यांनी आपल्या लेखन प्रेरणेविषयी केलेला उलगडा.

लेखनाची उर्मी अंतरमनातून उमटते. संवेदना अक्षरातून प्रकट होतात. जे डोळ्यांनी पाहिलं, मनाने अनुभवलं आणि शब्दांनी सावरलं अशी ही लेखन प्रक्रिया असते. मला लेखनाची प्रेरणा मिळते ती समाजातून. समाजातील व्यक्ती जेव्हा माङया लेखनातील व्यक्तीरेखा बनतात त्याच पुढे लेखन काळातील माङया प्रेरणा ठरतात. त्यांच्यामुळेच माङयाकडून लेखन होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. समाजात आपल्या अवतीभवती घडणा:या घटनांमधून कथाबीज मिळतं. मग मनाला चटका लावून जाणा:या व्यक्ती, जगण्याची त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष आणि संघर्षातून मिळालेलं यश, अपयश, नैराश्य, आनंद यांचं गणित मांडताना मिळणारा आनंद, त्यांच्यातील समरसता हीच माझी लेखन प्रेरणा आहे. आणखीन एक माझं समीकरण मी केलं आहे. सामान्य माणूस समाजातील व्यवस्थेत नेहमीच तो भरडला जातो. सारं तो सोसत असतो अगदी मनाच्या विरुद्ध. व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं बळ त्याच्यात नसतं हे वास्तव मी कसं विसरणार? तशाच व्यक्तीरेखा माङया साहित्यातून आकार घेत असतात. बंड, विद्रोह सामान्य माणूस करू शकत नाही. आजचा शेतकरी व्यवस्थेकडून नागवला जातो. आंदोलनात किती शेतकरी स्वयंप्रेरणेने आलेले असतात, हा प्रश्न प्रश्नच राहतो. प्रत्येकाला आपलं पोट भरण्याची पडली आहे. राजकारण, मोर्चे, आंदोलन हे त्यांच्या मनाला स्पर्शत नाही. हे केलं तर त्याने खावं काय? शेतात घाम कुणी गाळायचा? तसंच नोकरी व्यवसायातल्या सामान्य माणसाचं झालंय.. कुणी स्वयंकेंद्रितचा आरोप करेल; पण सत्य नाकारून चालणार नाही. सामान्य माणूस विद्रोह करण्यासाठी अजून अवकाश आहे, असं माझं स्वत:चं मत आहे. सामान्य माणूसच माझी खरीखुरी लेखन प्रेरणा आहे. इतर साहित्यिकांचं साहित्य ही माङया लेखन शैलीला आकार देण्याचे कार्य करते. माङया चिंतनाला रंगही भरते. ाहित्यिक मित्रांशी केलेली चर्चा ही माङया लेखनाचं बळ आहे.