शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य माणूस हिच माझी लेखन प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:11 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात प्रा.संजीव गिरासे यांनी आपल्या लेखन प्रेरणेविषयी केलेला उलगडा.

लेखनाची उर्मी अंतरमनातून उमटते. संवेदना अक्षरातून प्रकट होतात. जे डोळ्यांनी पाहिलं, मनाने अनुभवलं आणि शब्दांनी सावरलं अशी ही लेखन प्रक्रिया असते. मला लेखनाची प्रेरणा मिळते ती समाजातून. समाजातील व्यक्ती जेव्हा माङया लेखनातील व्यक्तीरेखा बनतात त्याच पुढे लेखन काळातील माङया प्रेरणा ठरतात. त्यांच्यामुळेच माङयाकडून लेखन होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. समाजात आपल्या अवतीभवती घडणा:या घटनांमधून कथाबीज मिळतं. मग मनाला चटका लावून जाणा:या व्यक्ती, जगण्याची त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष आणि संघर्षातून मिळालेलं यश, अपयश, नैराश्य, आनंद यांचं गणित मांडताना मिळणारा आनंद, त्यांच्यातील समरसता हीच माझी लेखन प्रेरणा आहे. आणखीन एक माझं समीकरण मी केलं आहे. सामान्य माणूस समाजातील व्यवस्थेत नेहमीच तो भरडला जातो. सारं तो सोसत असतो अगदी मनाच्या विरुद्ध. व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं बळ त्याच्यात नसतं हे वास्तव मी कसं विसरणार? तशाच व्यक्तीरेखा माङया साहित्यातून आकार घेत असतात. बंड, विद्रोह सामान्य माणूस करू शकत नाही. आजचा शेतकरी व्यवस्थेकडून नागवला जातो. आंदोलनात किती शेतकरी स्वयंप्रेरणेने आलेले असतात, हा प्रश्न प्रश्नच राहतो. प्रत्येकाला आपलं पोट भरण्याची पडली आहे. राजकारण, मोर्चे, आंदोलन हे त्यांच्या मनाला स्पर्शत नाही. हे केलं तर त्याने खावं काय? शेतात घाम कुणी गाळायचा? तसंच नोकरी व्यवसायातल्या सामान्य माणसाचं झालंय.. कुणी स्वयंकेंद्रितचा आरोप करेल; पण सत्य नाकारून चालणार नाही. सामान्य माणूस विद्रोह करण्यासाठी अजून अवकाश आहे, असं माझं स्वत:चं मत आहे. सामान्य माणूसच माझी खरीखुरी लेखन प्रेरणा आहे. इतर साहित्यिकांचं साहित्य ही माङया लेखन शैलीला आकार देण्याचे कार्य करते. माङया चिंतनाला रंगही भरते. ाहित्यिक मित्रांशी केलेली चर्चा ही माङया लेखनाचं बळ आहे.