शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

बंद स्टॉर्च प्रकल्पाचे भविष्य अंधकारमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 15:57 IST

जामनेर : मालदाभाडी, ता. जामनेर येथील स्टॉर्च प्रकल्प गेल्या सहा महिन्यापासुन बंद असून उपासमारीला कंटाळुन कामगारांनी स्थलांतर केले. व्यवस्थापनाने ...

जामनेर : मालदाभाडी, ता. जामनेर येथील स्टॉर्च प्रकल्प गेल्या सहा महिन्यापासुन बंद असून उपासमारीला कंटाळुन कामगारांनी स्थलांतर केले. व्यवस्थापनाने कोणतीही पुर्व सुचना न देता प्रकल्प बंद केल्यानंतर कामगारांनी लोकप्रतिनीधीसह कामगार आयुक्त व प्रशासनाकडे गाºहाणे मांडले मात्र काहीही उपयोग झाला नाही.खाजगी तत्वावरील स्टॉर्च प्रकल्पात तालुक्यातील सुमारे पाचशे कर्मचारी कायम म्हणुन सेवेत होते. या व्यतिरीक्त रोजंदारीवर सुमारे दोनशे कामगार काम करीत होते. जानेवारीत व्यवस्थापनाने प्रकल्प बंद केला. कामगारांनी त्यावेळी आमदार गिरीश महाजन यांना भेटुन व्यवस्थापनाशी बोलुन तोडगा काढण्याबाबत साकडे घातले होते.प्रकल्प सुरु होईल या आशेवर कामगार थांबुन होते, मात्र कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहुन आर्थिक विवंचनेतील कामगारांनी स्थलांतराचा निर्णय घेतला.सुरक्षा रक्षक कामावर असतानाही वेतन नाहीप्रकल्प बंद झाल्यानंतही येथे सुमारे २६ सुरक्षा रक्षक कार्यरत असुन व्यवस्थापनाने सुरुवातीला काही महिने त्यांना वेतन दिले. मात्र फेब्रुवारीपासुन वेतन मिळण्यात अडचण येत असल्याने त्यांनी व्यवस्थापकांशी संपर्क साधला. आधी रोखीने वेतन दिले जात होत, नंतर बँके मार्फत करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बँकांना प्रकल्पाची खाती गोठविल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली. वेतनाची शास्वती नसल्याने सुरक्षा रक्षकांनी पोलिसांकडे पत्र दिले.न्याय मिळण्याची कामगारांची मागणीप्रकल्पाचे संचालक फिरकुनही पाहत नसल्याने कामगार आयुक्तांनी चौकशी करुन कामगारांना न्याय मिळवुन देण्याची मागणी होत आहे. एकिकडे शासन लॉकडाऊन काळात कामगारांच्या हिताचे निर्णय घेत असतंना स्टॉर्च प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.