शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गाळमुक्त धरण योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 4, 2017 01:03 IST

चोपडा : वनविभागाच्या जाचक अटींमुळे अनेक वर्षापासून गाळ धरणातच साचून

चोपडा : सातपुडय़ाच्या कुशीत वसलेल्या चोपडा तालुक्यात पावसाचे पाणी अडविण्यासाठी व जमिनीत मुरविण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून बांध बांधले गेले. बहुतेक बांध हे वनविभागाच्या हद्दीत असून ते गाळाने  भरले आहेत. मात्र  वनविभागाच्या जाचक अटीमुळे या बांधातील गाळ वर्षोनुवर्षे काढला जात नाही. त्यामुळे यावर्षी शासनाने काढलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.चोपडा तालुका पाण्याच्या बाबतीत  सधन आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगांनी  नटलेल्या उत्तर भागातून येणारे नैसर्गिक जलस्नेत मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पावसाचे कमी होत जाणा:या प्रमाणामुळे पाण्याची पातळी  खालावत जात आहे. यावर्षी तर अनेकांच्या विहिरी व कूपनलिका बंद पडल्याने पिके जळाल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. शासनाच्या विविध योजनांतून सातपुडय़ाच्या परिसरात अनेक बांध बांधण्यात आले. काही बांधांना तीस ते चाळीस वर्षे झाली तरी त्यांची डागडुजीदेखील झालेली नाही.  गाळ भरल्याने अनेक बांध वाहून गेले तर काहींची ओसांडा भिंत पडून बांधास भगदाड पडून बंधा:यांची क्षमता नष्ट झाल्याचे निदर्शनास येते. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. अनेक बांध गाळाने भरलेचोपडा तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील किमान 25 ते 30 बांध गाळाने भरलेले आहेत. त्यातील गाळ काढण्यासाठी वनविभागाकडून शेतक:यांना परवानगी दिली जात नाही.  यासाठी अनेकदा प्रय} करूनही काही उपयोग होत नाही. परिणामी या बंधा:यांची साठवण क्षमता नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतक:यांचे नुकसान होते.या कारणांमुळे शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा फज्जा उडताना दिसून येत आहे. सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी याबाबत प्रय} करून, शेतक:यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी होत आहे. म्हणून हे काम शासन स्तरावर लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रय} व्हावेत अशी मागणी होत        आहे.वनविभागात असलेल्या बांधाचा गाळ काढून बाहेर घेऊन जाण्याची परवानगी नाही. म्हणून शेतक:यांना  व ग्रामस्थांना हा गाळ काढायला परवानगी देता येत नाही.- पी.आर. पाटील, सहायक वनसंरक्षक, चोपडागेल्या अनेक वर्षापासून येथील सर्वात मोठय़ा बांधाचा गाळ काढण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ग्रा.पं.वरगव्हाणकडून प्रत्येक वर्षी ठराव पाठविण्यात येतो. मात्र परवानगी मिळत नाही.- जयसिंग पाटील, शेतकरी, वरगव्हाण