शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पुरात बुडून चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:24 IST

जोरदार पाऊस : नदी व नाल्यांमध्ये पाणीच पाणी

जळगाव : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून नदी व नाल्यांंना पूर आले आहेत. या पुरात वेगवेळ्या ठिकाणी चार जणांना जलसमाधी मिळाली आहे. धरणगाव, पाचोरा, जामनेर व अमळनेर तालुक्यात या घटना घडल्या.एका घटनेत धरणगाव तालुक्यात पष्टाणे येथील नाल्याच्या पूरात हातपाय धूण्यासाठी गेलेल्या रामभाऊ एकनाथ पाटील ( वय ४५ ) या शेतकऱ्याचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. १९ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घडली. दुसºया घटनेत पाचोरा येथे हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला जयेश दत्तात्रय महाजन (वय २२ रा. शिव कॉलनी पाचोरा) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी ४ वाजेचे सुमारास पाचोरा शहराजवळील वीट भट्टी परिसरात खोल पाण्यात आढळून आला. तिसºया घटनेत पातोंडा ता.अमळनेर येथील सुटवा नाल्यात बुडून राहुल रमेश देवरे (धोबी) (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला. सोनखेडी येथून चार आणण्यासाठी तो नदी पोहून पार करत असताना ही घटना गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. तसेच जामनेर तालुक्यात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कांग नदी पात्रात वाहून गेलेल्या अनिल मोतीलाल राजपुत (वय ४४, रा. जामनेरपुरा) या प्रौढाचा मृतदेह १९ रोजी दुपारी हिवरखेडे जवळ आढळला.हतनूरचे चार तर गिरणाचे आणखी २ दरवाजे उघडलेजोरदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक सुरु असल्याने गिरणा धरणाचे २ तर हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. वाघूर धरणातही समाधानकारक साठा झाला असून सुमारे ९० टक्के ते भरले आहे.