शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

चारा,पाण्याअभावी चार गायी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:04 IST

भोरस येथील घटना : शेतकरी संकटात

आडगाव, ता.चाळीसगाव : येधून जवळच असलेल्या देवळी येथे वास्तव्यास असलेले पोपट नगा काठेवाडी यांच्या ४ गायी पाण्याअभावी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतांना भोरस बु.येथील शेतकरी भैय्यासाहेब परभत पाटील यांच्या ६ रोजी दोन गायी व ७ रोजी दोन भाकड वासऱ्या चारा व पाण्याअभावी मरण पावल्या. गोठ्यात बांधलेली चारही जनावरे अचानक गेल्याने शेतकºयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.परीसरात चारा व पाण्याने उग्र रुप धारण केले आहे. सोन्यापेक्षाही चाºयाला किंमत आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.चारा बरोबर पाण्याचेही संकट उभे राहिल्याने आता जनावरे जगवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गुरे जगविण्यासाठी बरेच शेतकरी चारा व पाण्याच्या शोधासाठी वणवण भटकत आहे.अपूर्ण चारा व पाण्याअभावी गुरांवर साथीचे रोग येवून तीव्र उंन्हामुळे जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.गुरांच्या किंमती पेक्षाजास्त चारा व पाण्यावर खर्च करावा लागत असल्याने व ऐवढे करूनही गोठा रिकामा झाल्याने मी पूर्ण हताश झालो आहे असे भैय्यासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना आपल्या अश्रूंना वाट करून दिली.