शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पाण्याअभावी चार गायींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 22:03 IST

आडगाव येथील घटना: ऐन दुष्काळात नुकसान

आडगांव ता.चाळीसगाव : चरायला सोडलेल्या गायींना भर उन्हात पाणी न मिळाल्याने पाण्याची तहान आणि उन्हाचा तडाखा यामुळे चार गायींचा मृत्यू झाला. ही घटना १ रोजी आडगाव परिसरात घटली.येथून जवळच असलेल्या देवळी येथे बऱ्याच वर्षांपासून पोपट नगा जाधव ( काठेवाडी ) हे आपल्या नातेवाईकांसमवेत वास्तव्यास आहेत. गोपालनातून त्यांचा चरितार्थ सुरु असून नेहमी प्रमाणे आपल्या गायींना इतरत्र फिरवून चारा - पाण्याची मदत होईल या आशेने पोपट काठेवाडी हे आपल्या नातेवाईकांसमवेत १ रोजी देवळी / आडगांव शिवारात गायी चरावयास गेले असता ऐन दुपारी साडेबाराच्या दरम्यान गायींना कडक ऊंन्हाची धाप बसून गायी पाणी पिण्यासाठी सैरावैरा पळत सुटल्या.परंतु आडगांव सह परीसरात जंगलामध्ये कुठेही पाण्याचा ठावठिकाणा नसल्याने गायी पाण्यावाचून खुप व्याकूळ झाल्या, अशी माहिती आडगांव येथील शालिक पुंजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली. गायींना भयंकर तहान लागली होती परंतु शिवारात कुठेही पाणी नसल्याने गायी एकसारख्या इकडे तिकडे पळत होत्या पाणी न मिळाल्याने माझ्यासमोर ऐक ते दोन गायी जमिनीवर कोसळल्या व काही सेकंदात त्यांनी जीव सोडला. अशाच प्रकारे थोड्या थोड्या अंतराने ऐकेक करून तीन ते चार गायी जमिनीवर कोसळल्या. हे तित्र पाहून मनात धडकी भरली. मी झपाझप गायी माझ्या गोठ्यावर दाखल केल्या. घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगीतल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. साधारणता सव्वा दीड लाखाचे नुकसान काही सेकंदात झाल्याने पोपट काठेवाडी धक्काच बसला. दुष्काळात मोठ्या कष्टाने गायींना जगविणे ऐक जबरदस्त आव्हान समजून महागडा चारा व त्यात पाण्याचे संकट असा दुहेरी सामना करत असतांना झालेल्या घटनेने मी पूर्ण हताश झालो असे पोपट काठेवाडी याने लोकमतशी बोलतांना सांगितले व शासनाकडू मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.