शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी चार गायींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 22:03 IST

आडगाव येथील घटना: ऐन दुष्काळात नुकसान

आडगांव ता.चाळीसगाव : चरायला सोडलेल्या गायींना भर उन्हात पाणी न मिळाल्याने पाण्याची तहान आणि उन्हाचा तडाखा यामुळे चार गायींचा मृत्यू झाला. ही घटना १ रोजी आडगाव परिसरात घटली.येथून जवळच असलेल्या देवळी येथे बऱ्याच वर्षांपासून पोपट नगा जाधव ( काठेवाडी ) हे आपल्या नातेवाईकांसमवेत वास्तव्यास आहेत. गोपालनातून त्यांचा चरितार्थ सुरु असून नेहमी प्रमाणे आपल्या गायींना इतरत्र फिरवून चारा - पाण्याची मदत होईल या आशेने पोपट काठेवाडी हे आपल्या नातेवाईकांसमवेत १ रोजी देवळी / आडगांव शिवारात गायी चरावयास गेले असता ऐन दुपारी साडेबाराच्या दरम्यान गायींना कडक ऊंन्हाची धाप बसून गायी पाणी पिण्यासाठी सैरावैरा पळत सुटल्या.परंतु आडगांव सह परीसरात जंगलामध्ये कुठेही पाण्याचा ठावठिकाणा नसल्याने गायी पाण्यावाचून खुप व्याकूळ झाल्या, अशी माहिती आडगांव येथील शालिक पुंजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली. गायींना भयंकर तहान लागली होती परंतु शिवारात कुठेही पाणी नसल्याने गायी एकसारख्या इकडे तिकडे पळत होत्या पाणी न मिळाल्याने माझ्यासमोर ऐक ते दोन गायी जमिनीवर कोसळल्या व काही सेकंदात त्यांनी जीव सोडला. अशाच प्रकारे थोड्या थोड्या अंतराने ऐकेक करून तीन ते चार गायी जमिनीवर कोसळल्या. हे तित्र पाहून मनात धडकी भरली. मी झपाझप गायी माझ्या गोठ्यावर दाखल केल्या. घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगीतल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. साधारणता सव्वा दीड लाखाचे नुकसान काही सेकंदात झाल्याने पोपट काठेवाडी धक्काच बसला. दुष्काळात मोठ्या कष्टाने गायींना जगविणे ऐक जबरदस्त आव्हान समजून महागडा चारा व त्यात पाण्याचे संकट असा दुहेरी सामना करत असतांना झालेल्या घटनेने मी पूर्ण हताश झालो असे पोपट काठेवाडी याने लोकमतशी बोलतांना सांगितले व शासनाकडू मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.