शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे एकाच रात्री झाल्या चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:55 IST

पंचवीस हजारासह लाखाचा ऐवज लंपास : पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून परतावे लागले रिकाम्या हाती

पहूर, ता. जामनेर: संतोषीमाता नगरातील तीन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण पंचवीस हजार रुपये रोख व लाखांचा ऐवज लंपास केला आहे. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी पोलीस अधिकाºयाचे बंद घर फोडले आहे. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे चोरट्यांच्या रडारवर पोलीसही असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार शरद गंगाधर बेलपत्रे हे बाहेर गावी गेल्याचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोकड लांबविली आहे. चोरटे याठिकाणी समोरील दरवाजा फोडून चोरी केल्यानंतर मागील दरवाजाने पसार झाले आहे. विशेष म्हणजे घराचे कुलूप घेऊन गेले आहे. बेलपत्रे बाहेर गावी गेले होते. शेजारच्यांमुळे प्रकार उघडकीस आला आहे.याठिकाणी दीड तोळे सोने व १५ हजार रोख असा ऐवज चोरीला गेल्याचे शरद बेलपत्रे यांनी सांगितले आहे. त्यांच्या बाजूचे रहिवासी बांधकाम व्यावसायिक सुनील कुमावत यांचे घर फोडले पण येथे काही मिळून आले नाही. याच भागातील शिक्षक विकास सुभाष पाटील यांचे बंद घर फोडले आहे. याठिकाणी दहा हजार रोख व एक तोळे सोने चोरट्यांना मिळाले. याच गल्लीतील रहिवासी व पोलीसउपनिरीक्षक किरण बर्गे हे बाहेर गावी गेले असल्याने त्यांचे बंद घर फोडले असून घरातील सर्व लाईट काढून एका ठिकाणी ठेवल्याचे आढळले आहे. मात्र चोरट्यांना येथे काही मिळून आले नाही.एकंदरीत घरफोड्या झालेली घरे ही बंद अवस्थेत असल्याची खात्री झाल्यावर पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनिरीक्षक अमोघ देवडे करीत आहे.पोलीस टार्गेटमागील घडलेल्या घरफोड्यांचा तपास आद्यपही लागला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. आतातर पोलिस अधिकाºयाचे घर चोरट्यांनी टार्गेट केले आहे. त्यामुळे एक प्रकारे चोरट्यांचे थेट पोलिसांना आव्हान आहे. तर दुसरीकडे पहूर हे गाव जळगाव जिल्ह्यात अतिसंवेदनशील असून सुद्धा येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपुºया मणुष्यबळाचा फटका तपासाला बसत आहे. तरीही सपोनि राकेशसिंह परदेशी यांनी बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न अल्पकाळात केल्याचे दिसून येत आहे.