शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

हरताळे जंगलात वणवा पेटलेलाच

By admin | Updated: April 4, 2017 17:42 IST

जंगलातील वणवा तीन दिवसापासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने वनविभाग हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

 हरताळे,ता.मुक्ताईनगर,दि.4- जंगलातील वणवा तीन दिवसापासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने वनविभाग हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

वढवे जंगल, सलई प:हाळा, बेलखोरा या भागासह हरताळे येथील पर्यटन स्थळा र्पयत आग पोहचली आहे. वणवा अद्यापही सुरुच आहे. तो विझविण्याचे प्रय} सुरू आहे.
 गेल्या दोन दिवसापूर्वी वढवे जंगलातील आग विझवण्यास प्रशासन यशस्वी ठरले असता पुन्हा दुस:या दिवशीही कंपार्टमेंट 532, 533 मधील भाग गेल्या दोन दिवसापासून पेटतच आहे. 
डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी अगAीशमन दलाचा वापर करणे कठीण आहे. डोंगरद:यांमध्ये मोठी कसरत होत आहे. सुरूवातीला जंगलाला आग लागत असताना पाहिजे तशी दखल घेतली न गेल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.जेव्हा प्रशासन आग विझवण्यासाठी आले तेव्हा त्यांना ग्रामस्थांनी मदत   केली नाही.वणवा पेटत असताना तत्काळ आग विझविणा:या मोठय़ा यंत्रणेची गरज अपेक्षीत होती. आजही वणव्याची धग चालू आहे. (वार्ताहर)