शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

हरताळे जंगलात वणवा पेटलेलाच

By admin | Updated: April 4, 2017 17:42 IST

जंगलातील वणवा तीन दिवसापासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने वनविभाग हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

 हरताळे,ता.मुक्ताईनगर,दि.4- जंगलातील वणवा तीन दिवसापासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने वनविभाग हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

वढवे जंगल, सलई प:हाळा, बेलखोरा या भागासह हरताळे येथील पर्यटन स्थळा र्पयत आग पोहचली आहे. वणवा अद्यापही सुरुच आहे. तो विझविण्याचे प्रय} सुरू आहे.
 गेल्या दोन दिवसापूर्वी वढवे जंगलातील आग विझवण्यास प्रशासन यशस्वी ठरले असता पुन्हा दुस:या दिवशीही कंपार्टमेंट 532, 533 मधील भाग गेल्या दोन दिवसापासून पेटतच आहे. 
डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी अगAीशमन दलाचा वापर करणे कठीण आहे. डोंगरद:यांमध्ये मोठी कसरत होत आहे. सुरूवातीला जंगलाला आग लागत असताना पाहिजे तशी दखल घेतली न गेल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.जेव्हा प्रशासन आग विझवण्यासाठी आले तेव्हा त्यांना ग्रामस्थांनी मदत   केली नाही.वणवा पेटत असताना तत्काळ आग विझविणा:या मोठय़ा यंत्रणेची गरज अपेक्षीत होती. आजही वणव्याची धग चालू आहे. (वार्ताहर)