शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांसमोर चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:19 IST

जामनेर तालुका : सद्य:स्थितीत पशुधन सांभाळणे होतेय कठीण

पाळधी, ता.जामनेर (जि.जळगाव) : तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न भेडसावू लागला आहे. पाळधी येथील शेतकºयांना मिळेल तेथून चढ्या भावाने चाºयाची खरेदी करावी लागत आहे. सध्या शेतकºयांना पशुधन सांभाळणे कठीण बनले आहे.तालुक्यात गेल्या वर्षी खरिपात पावसाने सुरूवात चांगली केली. शेतकºयांनी बाजरीबरोबर चाºयाच्या पिकांची पेरणी केली, पण पाऊस लांबल्याने हे पीक हातचे गेले. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील चारा शेतकºयांच्या हाताशी आला नाही.रब्बी हंगामात ज्वारी, मका पीक पावसाअभावी कमी प्रमाणावर आले. त्यामुळे चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. पशुधनाला चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकरी सध्या परिसरात चारा उपलब्ध नसल्याने यावल तालुक्यातील व्यापारी उसाचा हिरवागार चारा २७०० रुपये प्रति टनप्रमाणे विक्री करीत आहेत.त्यामुळे पाळधीसह परिसरातील शेतकºयांंना पशुधन जगविणे कठीण झाले असून, त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या शेतामधील पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यामुळे पशुधनाला चारा उपलब्ध करणे गरजेचे असल्याने शेतकºयांना मिळेल त्या भावाने चारा उपलब्ध करून साठवणूक करण्याची लगबग दिसून येत आहे.