शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

झोपडीतून घेतली वर्कशॉर्पयत भरारी

By admin | Updated: June 3, 2017 14:23 IST

एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे.

विजय पाटील  / ऑनलाईन लोकमतआडगाव, जि. जळगाव, दि. 3 - उंबरखेडेचे रहिवासी व आडगाव येथील कल्पेश इंजिनीअरिंग वर्कशॉपचे मालक अशोक शिवाजी चव्हाण यांनी झोपडीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात करत वर्कशॉप र्पयत मजल मारली आहे. एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे.  अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले अशोक चव्हाण यांचा  इतिहास पाहिल तर उंबरखेड येथे एका छोटय़ाशा झोपडीत वडील शिवाजी चव्हाण यांनी  लोहाराचा व्यवसाय सुरू केला. त्यांना तीन मुले व दोन मुली. अत्पल्प मजुरीवर एवढय़ा मोठा कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा? असा  प्रश्न शिवाजी चव्हाण यांच्यासमोर ठाकला होता. मुलगा अशोक चव्हाण यांनी आपल्या आई-वडिलांना व्यवसायात मदत करून  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उंबरखेडे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आपला व्यवसाय वाढावा व भावांच्या हातालाही काम मिळावे म्हणून  गावातील काही नागरिकांच्या सहकार्याने आडगावजवळ साधारणत: 20 आर इतकी जमीन घेतली. सदर जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेडच्या सहकार्याने अत्याधुनिक यंत्रासह भले मोठे वर्कशॉप उभारले. त्यात त्यांनी ट्रॅक्टरचे पलटी नांगर व टिलर बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.  चव्हाण यांचे नांगर व टिलर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात शेतक:यांचे पसंतीचे अवजार ठरल्याने  मागणी वाढली. यामुळेच त्यांना मागील महिन्यात जळगाव काही वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री एकनाथराव खडसे व विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नंतर पुन्हा 26 जानेवारी 2016 रोजी मालेगाव येथील एका कार्यक्रमात कृषी अवजारात विशेष कामगिरी केल्याबद्दल सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी अशोक चव्हाण यांचे कुटुंब, उंबरखेड व आडगाव येथील नागरिक उपस्थित होते.